शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बुलडाणा जिल्ह्यातील ३४00 रुग्णांनी घेतला लाभ

By admin | Updated: December 8, 2014 01:28 IST

जीवनदायी योजनेला एक वर्ष पूर्ण : उपचारापोटी रुग्णालयांना १४ कोटी रुपये प्रदान

फहीम आर. देशमुख / शेगावगंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणार्‍्या गोरगरीब रुग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार दिला आहे. या योजनेला बुलडाणा जिल्ह्यात एक वर्ष पूर्ण झालेले असून, या योजनेला शासनाने पुढील एक वषार्साठी नू तनीकरण करून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक व दारिद्रय़रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक, रुपये एक लक्ष किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे, अं त्योदय व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठी विमा कंपनीच्या सहभागाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २ जुलै २0१२ पासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने कमी उत्पन्न गटांच्या लाभार्थ्यांसाठी चालू केलेली ही मह त्वाकांक्षी योजना आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सध्या पहिल्या टप्प्यात ८ जिल्ह्यांमध्ये २ जुलै २0१२ पासून राबविण्यात आली. तर महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २0१३ ला सुरु करण्य़ात आली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश होता. या योजनेला आता १ वर्षाच्या कालावधी पुर्ण झालेला असुन जिल्ह्यातील ३५00 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या पोटी शासनाने १४ कोटी ११ लक्ष रुपये खर्च केल्याचे दिसुन येते.आतापयर्ंत या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ह्दय शस्त्रक्रियेसाठी ३९८ रुग्णांनी, अ ितदक्षता विभागात ९0 रुग्णांनी, ह्दयरोगासाठी ५२२ रुग्णांनी, कान नाक घसा शस्त्रक्रियेसाठी २६१५ रुग्णांनी, पोटांच्या शस्त्रक्रियेसाठी ५१0 रुग्णांनी, कॅन्सर उपचार १९१२ रुग्णांनी, डायलेसीस ५७७ रुग्णांनी, हाडाची शस्त्रकीया १९१ रुग्णांनी, न्युरोसर्जरी (मेंदुच्या शस्त्रक्रीया) १२0 रुग्णांनी, या योजनेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. या रुग्णांना फायदा देणार्‍या रुग्णालयांना उपचारापोटी १४ कोटी ११ लाख ९३ हजार ७१0 रुपये प्रदान करण्यात आल्याची माहिती राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक अमोल लहाने यांनी दिली.