शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलडाणा जिल्ह्यात दोन वर्षात ३०५ आत्महत्या; शेतकरी परिवारातील सदस्यांचाही समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:55 IST

खामगाव :  जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्ये बरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटूंबात होत असलेली आत्महत्येची वाढ चिंताजनक असून गतवर्षी खामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 

ठळक मुद्देखामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी कवटाळले मृत्यूला!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्ये बरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटूंबात होत असलेली आत्महत्येची वाढ चिंताजनक असून गतवर्षी खामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बारमाही दुष्काळ, पाणी पडत नसल्याने दुबार तिबार पेरणी, बि-बियाणे व खतांचे भाव वाढलेले सोबतच शेतकठयांच्या मालाला समर्थन मुल्य मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीच्या गर्तेत अडकलेला आहे यामुळे अनेक शेतकºयांच्या डोक्यावरचा कजार्चा डोंगर दरवर्षी वाढत चालला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शेतकठयांच्या पदरी पडणारी निराशाच आता त्यांच्या घरातील सदस्यांना सुध्दा जखडत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शासन या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे.शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्यामुळे आणि शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू न केल्यामुळे जिल्ह्यात गेल्यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप होत आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी शासनाने निव़डणूकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात व शेतकठयांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी माजी आमदार  दिलीपकुमार सानंदा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावfarmer suicideशेतकरी आत्महत्या