शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बुलडाणा जिल्ह्यात दोन वर्षात ३०५ आत्महत्या; शेतकरी परिवारातील सदस्यांचाही समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:55 IST

खामगाव :  जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्ये बरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटूंबात होत असलेली आत्महत्येची वाढ चिंताजनक असून गतवर्षी खामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 

ठळक मुद्देखामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी कवटाळले मृत्यूला!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्ये बरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटूंबात होत असलेली आत्महत्येची वाढ चिंताजनक असून गतवर्षी खामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बारमाही दुष्काळ, पाणी पडत नसल्याने दुबार तिबार पेरणी, बि-बियाणे व खतांचे भाव वाढलेले सोबतच शेतकठयांच्या मालाला समर्थन मुल्य मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीच्या गर्तेत अडकलेला आहे यामुळे अनेक शेतकºयांच्या डोक्यावरचा कजार्चा डोंगर दरवर्षी वाढत चालला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शेतकठयांच्या पदरी पडणारी निराशाच आता त्यांच्या घरातील सदस्यांना सुध्दा जखडत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शासन या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे.शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्यामुळे आणि शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू न केल्यामुळे जिल्ह्यात गेल्यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप होत आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी शासनाने निव़डणूकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात व शेतकठयांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी माजी आमदार  दिलीपकुमार सानंदा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावfarmer suicideशेतकरी आत्महत्या