शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

२00 हेक्टरवरील सोयाबीन वाळले

By admin | Updated: September 22, 2014 23:48 IST

सोयाबीनचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाळून गेले आहे.

लोणार : तालुक्यातील खळेगाव व अंजनी खुर्द शिवारातील २00 हेक्टरवरील सोयाबीनचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाळून गेले आहे. या नुकसानीची पाहणी करून मदतीच्या मागणीसाठी शेतकरी आपल्या शेतातील सुकलेली सोयाबीनची झाडे घेऊन चक्क तहसील कार्यालयावर धडकले. दरम्यान, या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याच्या मागणीचे निवेदनही तहसीलदारांना यावेळी दिले. गेल्या वर्षभरापासून शेतकर्‍यांवर अस्मानी संकट राहिले आहे. अतवृष्टीनंतर गारपीट आणि आता समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन पीक वाळून गेले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतीत उत्पन्न न झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे तसेच कीड व रोगांचा मारा यामुळे २00 हेक्टरवरील शेतातील सोयाबीनचे पीक करपून गेले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी या शेतकर्‍यांनी नायब तहसीलदार मते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मनसेचे विनोद वाघ, शेतकरी बाबाराव मुंढे, बद्रीनाथ सानप, सुभाष सानप, भागवत वायाळ, सुधाकर वायाळ, संतोष वायाळ, माधव सानप, दिनेश कांगणे, रामदास आंधळे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. तहसील कार्यालयावर शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतातील सोयाबीनची सुकलेली झाडेच आणल्याने ते सर्वांचे आकर्षण ठरले.