शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या जिल्ह्यात १६६२ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:24 AM

सोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या १,६६२ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात पेरणीच्या हंगामात सोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या १,६६२ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६५३ शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून २८ लाख ३१ हजार ७३५ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.जुन, जुलै महिन्यात प्रामुख्याने या समस्येला शेतकºयांना सामोरे जावे लागले होते. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात यासंदर्भात तक्रारी झाल्या होत्या. प्रकरणी यासंदर्भात बियाणे कंपन्यांच्या विरोधात तक्राहीही करण्यात आल्या होत्या तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील शेतकºयांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना घेरावही घातला होता. त्यामुळे ही प्रकरणे ऐरणीवर आली होती. तसेच औरंगाबाद येथील एका कंपनीविरोधात चिखलीमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.प्रकरणी कंपन्यांकडून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यास प्रारंभ झाला होता. त्यानुषंगाने आतापर्यंत ६५३ शेतकºयांना २८ लाख ३१ हजार ७३५ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. दरम्यान, उर्वरित शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने सध्या कृषी विभाग कार्यवाही करत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र