शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

१४१ गाव पाणीपुरवठा योजना फायद्याची

By admin | Updated: May 24, 2014 00:11 IST

जळगाव जामोद तालुक्यातील सुमारे २ हजार एकर शेतीही सिंचनाखाली येणार!

संग्रामपूर : सुमारे २ हजार एकर शेतीही सिंचनाखाली येणार संग्रामपूर: जळगाव जामोद मतदार संघात होऊ घातलेली १४१ गाव पाणीपुरवठा योजना दुहेरी फायद्याची ठरणार आहे. सदर योजना वान धरणावरुन पाणीपुरवठा करणार असल्याने जनतेच्या आरोग्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तर याच योजनेमुळे दोन हजार एकर बागायती क्षेत्र वाढणार आहे. खारपाणपट्याच्या या भागात क्षारयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य खराब होत असतांना बागायतीसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने रब्बीचेही उत्पादन घटलेले, त्यातच पोटाचे आजारामुळे दवाखान्याचा वाढता खर्च पाहता सर्वसामान्य कमालीचे त्रस्त होते. आरोग्यासाठी शुध्द पिण्याचे पाणी महत्वाचे असल्याने वान धरणाच्या जळगाव जा. शहर व १४0 गावांच्या या योजनेमुळे दीड वर्षानंतर गावागावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. पाणी उपलब्धतेनंतर सुरु असलेल्या स्थानिक पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज होणारा उपसा बंद होईल व त्यातून जवळपास दोन हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येवू शकेल. या योजनेंतर्गत ४ लाख २५ हजार लोकांना दररोज ५0 लिटर प्रतिव्यक्ती प्रमाणे जवळपास दोन कोटी दहा लाख लिटर पाणी वान धरणातून मतदार संघातील नागरिकांना मिळणार आहे. ३६५ दिवसाचे हिशोबाने हा आकडा ७७५ कोटी एवढा होतो. म्हणजेच आजच्या घडीला गावागावात पाणीपुरवठा योजनांसाठी दररोजचा विविध साधनातून होणारा उपसा बंद होईल व त्यातून वर्षाचे ७७५ कोटी लिटर पाणी वाचवता येईल. कृषीच्या हिशेबाने प्रती एकराला वर्षभरात तीन पिकांसाठी ४0 लाख लिटर पाण्याची गरज असते. पिण्याच्या पाण्यासाठी होणारा उपसा बंद झाल्यास वाचलेले आठशे कोटी लिटरचे जवळपासचे पाणी शेती सिंचनासाठी कामी येईल.