शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

संग्रामपूर तालुक्यात एकात्मिक फलोत्पादनसाठी १३०० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:32 IST

पातुर्डा : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत संग्रामपूर तालुक्यात १ जून २०१८ ते ३० जून २०१८ दरम्यान एक हजार ३१४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपातुर्डा : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत संग्रामपूर तालुक्यात १ जून २०१८ ते ३० जून २०१८ दरम्यान एक हजार ३१४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी ८५० शेतकºयांनी अर्जाची छायांकित प्रत कृषी विभागाच्या कार्यालयात जमा केली. उर्वरीत ४६४ शेतकºयांनी त्यांच्या अर्जाची छायांकित प्रत जमा केली नाही. त्या शेतकºयांना २७ आॅगस्ट पुर्वी कागदपत्रे व बाबींचा उल्लेख द्यावा लागणार आहे. ३० आॅगस्ट रोजी लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थ्यांची निवड होणार आहे. रोपवाटिीका, आळंबी उत्पादन, सामुहिक शेततळे, हरीतगृह, शेडनेट, प्लॉस्टीक मल्चिंग, २० अश्वशक्ती ट्रॅक्टर, हळद प्रक्रिया, कांदाचाळ, मधुनक्षिका वसाहत, पेरू लागवड आदी घटकांसाठी शासनाकडून अनुदान देण्यासाठी लाभार्थी निवड अशी ही योजना आहे.एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संग्रामपूर तालुक्यातील १३१४ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज करून या योजनेबद्दलचा उत्साह दाखवून दिला आहे. जून महिन्यात या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांनी त्यांच्या अर्जाची मुळ प्रत (हॉर्ड कॉपी) बाबींचा उल्लेख, शेतीची कागदपत्रे व केवायसी कृषी विभागाकडे देणे आवश्यक आहे. मात्र यापैकी आठशे पन्नास शेतकºयांनी संबंधित कागदपत्रे सादर केली उर्वरीत ४६४ शेतकºयांनी अद्याप आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली नाही. अशा शेतकºयांसाठी कृषी विभागाने २७ आॅगस्ट पूर्वी बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. ३० आॅगस्ट रोजी लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थी निवड करून त्या शेतकºयांना योजनेत सुचविलेल्या घटकांप्रमाणे अनुदान देवून संबंधित प्रकल्प राबविण्यात येणार आहे.२७ आॅगस्ट पुर्वी कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. ४६४ शेतकºयांनी अद्याप ही पुर्तता केली नाही. ३० आॅगस्ट रोजी लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. तत्पुर्वी ज्या शेतकºयांनी कागदपत्रे पूर्ण केले नाही त्यांनी ती पूर्तता करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीSangrampurसंग्रामपूर