शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संग्रामपूर तालुक्यात एकात्मिक फलोत्पादनसाठी १३०० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:32 IST

पातुर्डा : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत संग्रामपूर तालुक्यात १ जून २०१८ ते ३० जून २०१८ दरम्यान एक हजार ३१४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपातुर्डा : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत संग्रामपूर तालुक्यात १ जून २०१८ ते ३० जून २०१८ दरम्यान एक हजार ३१४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी ८५० शेतकºयांनी अर्जाची छायांकित प्रत कृषी विभागाच्या कार्यालयात जमा केली. उर्वरीत ४६४ शेतकºयांनी त्यांच्या अर्जाची छायांकित प्रत जमा केली नाही. त्या शेतकºयांना २७ आॅगस्ट पुर्वी कागदपत्रे व बाबींचा उल्लेख द्यावा लागणार आहे. ३० आॅगस्ट रोजी लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थ्यांची निवड होणार आहे. रोपवाटिीका, आळंबी उत्पादन, सामुहिक शेततळे, हरीतगृह, शेडनेट, प्लॉस्टीक मल्चिंग, २० अश्वशक्ती ट्रॅक्टर, हळद प्रक्रिया, कांदाचाळ, मधुनक्षिका वसाहत, पेरू लागवड आदी घटकांसाठी शासनाकडून अनुदान देण्यासाठी लाभार्थी निवड अशी ही योजना आहे.एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संग्रामपूर तालुक्यातील १३१४ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज करून या योजनेबद्दलचा उत्साह दाखवून दिला आहे. जून महिन्यात या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांनी त्यांच्या अर्जाची मुळ प्रत (हॉर्ड कॉपी) बाबींचा उल्लेख, शेतीची कागदपत्रे व केवायसी कृषी विभागाकडे देणे आवश्यक आहे. मात्र यापैकी आठशे पन्नास शेतकºयांनी संबंधित कागदपत्रे सादर केली उर्वरीत ४६४ शेतकºयांनी अद्याप आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली नाही. अशा शेतकºयांसाठी कृषी विभागाने २७ आॅगस्ट पूर्वी बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. ३० आॅगस्ट रोजी लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थी निवड करून त्या शेतकºयांना योजनेत सुचविलेल्या घटकांप्रमाणे अनुदान देवून संबंधित प्रकल्प राबविण्यात येणार आहे.२७ आॅगस्ट पुर्वी कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. ४६४ शेतकºयांनी अद्याप ही पुर्तता केली नाही. ३० आॅगस्ट रोजी लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. तत्पुर्वी ज्या शेतकºयांनी कागदपत्रे पूर्ण केले नाही त्यांनी ती पूर्तता करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीSangrampurसंग्रामपूर