शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटमधील 'डॉन'चा विक्रम मोडला
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

१२ दिवस व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 02:12 IST

चिखली कृउबासतील प्रकारामुळे बळीराजा अडचणीत.

चिखली(जि. बुलडाणा) : शासनाच्या सतत चार दिवस सुट्या संपल्या असल्या, तरी सोमवार, २८ मार्चपासून चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदी -विक्रीचे व्यवहार ३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्यामुळे सतत १२ दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. होळी, रंगपंचमी, गुडफ्रायडे, चवथा शनिवार व रविवार अशा सलग सुट्या आल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंदच होते व २८ मार्चपासून आर्थिक वर्षाच्या हिशेबासाठी ४ एप्रिलपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत, त्यामुळे सतत १२ दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होणार आहेत. कास्तकाराला आपल्याजवळील शेतमाल विकून ३१ मार्चच्या अगोदर बँकेचे, सोसायटीचे पैसे भरावयाचे आहेत, तेव्हाच शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ मिळू शकेल; परंतु १२ दिवस कृउबा समितीमधील खरेदी -विक्रीचे व्यवहार ठप्पच असल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याचप्रमाणे लग्नसराई असल्यामुळेदेखील खर्चासाठी पैसा लागतो. आजारपणासाठीदेखील पैसा लागत असतो. हे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. दरवर्षी आर्थिक हिशेबासाठी कृउबा समितीमधील व्यवहार मार्च महिन्याच्या शेवटी बंद असतात; परंतु यावेळी आलेल्या शासकीय सुट्या व त्यानंतर आर्थिक ताळेबंदसाठी ठेवण्यात आलेले बंद लागून आल्यामुळे जवळजवळ १२ दिवस व्यवहार ठप्प झाले आहेत.