शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२७ दिवसांत १0 शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: August 28, 2015 00:21 IST

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच ; आठ महिन्यांत १0५ आत्महत्या.

बुलडाणा : शेतकरी आत्महत्येचे सत्र बुलडाणा जिल्ह्यात सुरूचआहे. गत आठ महिन्यात जिल्ह्यात १0५ शे तकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून, ऑगस्ट महिन्याच्या २७ दिवसांत १0 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मागील दहा वर्षांमध्ये १६२0 शेतकरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या आ त्महत्याप्रकरणी प्रशासनाने केवळ ६२५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९६९ प्रकरणे नामंजूर केली. दुर्दैवाची बाब म्हणजे, पात्र प्रकरणांपेक्षा अपात्र प्रकरणांचाच आकडा जास्त असल्यामुळे मरणानंतरही या शेतकर्‍यांना न्याय मिळू शकला नाही. जिल्ह्यात सन १ जानेवारी ते २७ ऑगस्ट दरम्यान, नापिकी व कर्जबाजारी झालेल्या १0५ शेतकर्‍यांनी आ त्महत्या केल्याची शासनदप्तरी नोंद आहे. शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये आत्महत्येची कारणे शोधली असता, कर्ज आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही शासनाने केवळ ३५ प्रकरणेच प्रशासनाने पात्र ठरविली, तर १९ आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. ५१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. यावर्षी सुरुवातीला अवकाळी पावसाने जिल्ह्यात िपकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरू असून, २५, २६ आणि २७ ऑगस्ट या तीन दिवसांत पाच शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली. *यावर्षी १९ प्रकरणे ठरविली अपात्र शेतकरी आत्महत्येचे सत्र सन २00५ पासून सुरू झाले. यादरम्यान १६२0 शेतकरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. प्रशासनाने केवळ ६२५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९६९ प्रकरणे नामंजूर केली आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २0१५ या काळात जिल्ह्यात १0५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. यापैकी शासनाने विविध निकष लावून १९ प्रकरणे अपात्र ठरविली. यात आजारपणामुळे दोन, व्यसनाधीनता सहा, अपघात दोन, बेरोजगारी एक आणि घरगुती भांडणातून नऊ शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे शासकीय अहवालात नमूद केले आहे.