शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

व्यसनमुक्तीसाठी युवकांनी समोर यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:25 IST

आजची तरुण पिढी वाईट व्यसनाकडे ओढल्या जात आहे. अनेक संसार व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपला समाज व्यसनमुक्त होणे गरजेजे आहे.

ठळक मुद्देबाळा काशिवार : चिचोली येथे भागवत सप्ताह व गोपाळकाला

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : आजची तरुण पिढी वाईट व्यसनाकडे ओढल्या जात आहे. अनेक संसार व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपला समाज व्यसनमुक्त होणे गरजेजे आहे. त्यासाठी युवकांनी यासाठी समोर येऊन व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत आमदार बाळा काशिवार यांनी केले आहे. ते चिंचोली येथे भागवत सप्ताह व गोपाळकाल्याच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जि.प. सदस्य मनोहर राऊत, सरपंच मोहन सोनकुसरे, सरपंच ताराचंद मातेरे, खंडविकास अधिकारी देवरे, राहुल राऊत, ज्ञानेश्वर बुरडे, वनरक्षक मांजलवर, पत्रकार विश्वपाल हजारे, पोलीस पाटील मोहन निमजे,उपसरपंच पुरुषोत्तम रहेले, प्रकाश बारापात्रे, केशव निमजे, मुख्याध्यापक केंद्रे, राधेश्याम मुंगमोडे यांच्या सह आदी उपस्थित होते.यावेळी काशिवार यांनी, भागवत सप्ताहातून समाजाला चांगले मार्गदर्शन मिळते अध्यात्मिकेचे धडे आजच्या पिढीत रुजले पाहिजे समाधान हे अध्यात्मातून प्राप्त होत असते. सात दिवस महाराजांनी जे आपल्या वाणीतून मार्गदर्शन केले ते खरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या मागार्चे अवलंब करून समाज जीवन घडवा समाजातील सोशीत, पीडित घटकाचा विकास साधण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत असेही ते म्हणाले.जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी, सर्व प्रगतीच्या पाठीशी सदैव नशीब असतो. त्यामुळे अध्यात्माची ओढ समाजाला लागली पाहिजे. युवकांनी पुढे येऊन लढायला शिका. व्यसनापासून दूर राहा. चांगले काम समाजासाठी करा जेणे करून आपल्या घराचा, समाजाचा विकास करण्यास अडचण येणार नाही. गरिबीतूनच खरी परीक्षा पाहता येते. भागवत सप्ताह हे समाज घडवण्यासाठी उपयोगी आहे. यातून महाराज मार्गदर्शन करतात त्याचे अवलोकन करून युवकांनी आता भविष्यात चांगली पिढी तयार करावी अशी अपेक्षा करीत असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. कार्यक्रमाचे संचालन सरपंच मोहन सोनकुसरे यांनी केले. यावेळी गावातील महिला, पुरूष व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.