शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:40 IST

आजाराने त्रस्त झालेल्या एका तरुणाने वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर तरुण आयटीआय प्रशिक्षित असून एका फटाका दुकानात काम करीत होता.

ठळक मुद्देमोठ्या पुलावरुन वैनगंगेत उडी : फटाका दुकानात करीत होता काम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजाराने त्रस्त झालेल्या एका तरुणाने वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर तरुण आयटीआय प्रशिक्षित असून एका फटाका दुकानात काम करीत होता.उमाकांत उर्फ गोलू राजकुमार निर्वाण (२३) रा. चांदणी चौक भंडारा असे मृताचे नाव आहे. २५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजता तो घरुन निघून गेला. घरी परत आला नाही म्हणून शोधाशोध करण्यात आली. परंतु थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे भंडारा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.दरम्यान मंगळवारी वैनगंगा नदीच्या मोठा पुलावर त्याचा चष्मा आणि चप्पल आढळून आली. उमाकांतने नदीत उडी तर घेतली नसावी ना म्हणून शोध सुरु झाली. बोटीच्या सहाय्याने मंगळवार व बुधवार दोन दिवस शोध घेवूनही थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान गुरुवारी सकाळी ७.३० वाजता नातेवाईक पुन्हा या परिसरात शोधण्यासाठी गेले, तेव्हा वैनगंगेच्या पुलाजवळ उमाकांतचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. उमाकांत हा गत काही दिवसांपासून डोके दुखत असल्याचे सांगत होता. त्यामुळे येथील एका तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्याच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र डोकेदुखीतून सुटका होत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्याच्यामागे आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू