शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

यावर्षी धानाचे उत्पादन घटणार

By admin | Updated: November 8, 2014 00:51 IST

मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरडा दुष्काळ यामुळे यावर्षी धानाचे उत्पादन निम्यावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.

साकोली : मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरडा दुष्काळ यामुळे यावर्षी धानाचे उत्पादन निम्यावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. शासनाने तात्काळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिक वाहून गेल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या दुष्काळग्रस्त शेतकरी सावरत नाही तोच यावर्षी पुन्हा निसर्गाने कमाल केली. यावर्षी पावसाने दगा दिला. त्यामुळे याहीवर्षी कर्ज फेडीची समस्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर राहणार आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाची मोठी समस्या असल्यामुळे या शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबुन राहावे लागते.यावर्षी जुन व जुलै महिन्यात मान्सूनचे पाठ फिरविली त्यामुळे पऱ्हे कोमजली. काही गावात दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरवातीचा लागवड खर्च दुबार करावा लागला. आॅगस्ट महिन्यातही पाऊ स समाधानकारक न आल्याने शेतकऱ्यांना पऱ्हे जगविण्यासाठी कमालीची कसरत करावी लागली. शेतकऱ्यांनी यावेळी टॅकरच्या सहाय्याने पाणी देऊ न पऱ्हे कसेमसे जगविले व रोवणीला सुरवात केली तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या थोड्या फार पावसाचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी नक्कीच झाला. मात्र यानंतर सिंचनाची अपूरी सोय ढगाळ वातावरणाचा पिकांवर होणारा परिणाम किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उपाययोजना कराव्या लागल्या. आॅक्टोबर महिन्यात काही भागात धानकापनीला सुरवात केली तेव्हा अचानक पावसाचे हजेरी लावून त्याचे नुकसान केले पाहिजे त्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने धान्याच्या लोबींतील दाणेही भरले नाही. त्यामुळे अधिक पिकांची आशा बाळगणाचा शेतकऱ्यांना निराशा होत आहे. त्यामुळे शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)