शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी प्रशिक्षण घेऊन उद्योग क्षेत्रात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:47 IST

धकाधकीच्या जीवनात आर्थिक संपन्नता महत्त्वाची आहे. चूल आणि मुल यापर्यंत मर्यादित असलेल्या स्त्रियांना कुटुंबाच्या आर्थिक स्रोतात भर टाकण्यासाठी रोजगार करावा लागत आहे.

ठळक मुद्देएकलारी येथे कार्यक्रम : रामेश्वर कारेमोरे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : धकाधकीच्या जीवनात आर्थिक संपन्नता महत्त्वाची आहे. चूल आणि मुल यापर्यंत मर्यादित असलेल्या स्त्रियांना कुटुंबाच्या आर्थिक स्रोतात भर टाकण्यासाठी रोजगार करावा लागत आहे. कुटुंबाची आवक वाढवण्यासाठी महिलांना गावाबाहेर पडावे लागते. यामुळे कुटुंबाची वाताहत होते. महिलांनी शासकीय योजनांतून मिळणारे प्रशिक्षण घेतल्यास लहान मोठे उद्योग गावातच सुरु करून आर्थिक उत्पन्नाचे साधने वाढवता येतील असे प्रतिपादन सरपंच रामेश्वर कारेमोरे यांनी केले.एकलारी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा व किरण लोकसंचलित साधन केंद्र वरठीच्या वतीने आयोजित शिवणकला व सौंदर्य प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. उदघाटन नवनिर्वाचित सरपंच दशमाबाई गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माविम चे मकसूद शेख, गौतम शहरे, नाना फेंडर, विलास ठोंबरे, मिळेश्वर सार्वे, मोनाली बालपांडे, मंगला हटवार, हेमलता गिºहेपुंजे, ताराबाई भूजाळे, पूनम बालपांडे, पोलीस पाटील संतोष बालपांडे, अस्मिता रामटेके, सारंगा आगाशे, विजेता बडगे, भैरवी सार्वे, पूजा सार्वे, कांचन मारवाडी उपस्थित होते. महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा व किरण लोकसंचलित साधन वरठीमार्फत एकलारी येथे महिलांना शिवणकला व सौंदर्य शास्त्राचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.