शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

पवनी तालुक्यात वादळी पाऊस

By admin | Updated: April 11, 2015 00:34 IST

पवनी तालुक्यात सतत दोन दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेकांना आर्थिक संकटात टाकले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकरी संकटात : भाजीपाला पिकांसह रबीचेही पीक मातीमोलआसगाव (चौरास) : पवनी तालुक्यात सतत दोन दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेकांना आर्थिक संकटात टाकले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या वादळी पावसाचा फटका टिनाच्या शेडला व आंब्याच्या पिकाला बसलेला आहे. बऱ्याच प्रमाणात उभे केलेले टिनाचे शेड, शाळेतील किचन शेड, गरीबाच्या झोपड्या उडाल्या आहेत तर आंब्याला लागलेली आंबे मोठ्या प्रमाणावर गळून पडले आहेत. काही प्रमाणात शेतातील पिक गहू, चना, भाजीपाला पिके, केळीचे बगीचे, फूल बागेचे नेट हाऊस यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. विद्युत विभागाची सुद्धा हानी झाली असून, अनेक ठिकाणी विजेचे खांब, लाईनच्या डिप्या बंद पडल्या असून, खांबखाली लोळून पडलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर एका मागे संकटे येत असून शासन मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे.चौरास उन्हाळी भात शेती असल्यामुळे शेतावर जाण्यासाठी रस्ते नाहीत. कच्च्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिकाचे पुजणे शेतात पडून आहेत. या वादळी पावसामुळे रब्बी पिकाचे ढगाला अंकुल आले आहेत. शेतात माल विकूनही शेतकरी चुरणे करू शकत नाहीत. गुराचा चारा घरी आणू शकत नाहीत. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा या छोट्याशा बाबीमुळे अनेक शेतकऱ्याचा माल रस्त्याअभावी उभा सडत असतो. त्यामुळे चौरास भागात शेतकऱ्यासाठी अंतर्गत रस्ते सुद्धा होणे आता महत्वाचे झाले आहे. (वार्ताहर)