शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

पवनी तालुक्यात वादळी पाऊस

By admin | Updated: April 11, 2015 00:34 IST

पवनी तालुक्यात सतत दोन दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेकांना आर्थिक संकटात टाकले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकरी संकटात : भाजीपाला पिकांसह रबीचेही पीक मातीमोलआसगाव (चौरास) : पवनी तालुक्यात सतत दोन दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेकांना आर्थिक संकटात टाकले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या वादळी पावसाचा फटका टिनाच्या शेडला व आंब्याच्या पिकाला बसलेला आहे. बऱ्याच प्रमाणात उभे केलेले टिनाचे शेड, शाळेतील किचन शेड, गरीबाच्या झोपड्या उडाल्या आहेत तर आंब्याला लागलेली आंबे मोठ्या प्रमाणावर गळून पडले आहेत. काही प्रमाणात शेतातील पिक गहू, चना, भाजीपाला पिके, केळीचे बगीचे, फूल बागेचे नेट हाऊस यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. विद्युत विभागाची सुद्धा हानी झाली असून, अनेक ठिकाणी विजेचे खांब, लाईनच्या डिप्या बंद पडल्या असून, खांबखाली लोळून पडलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर एका मागे संकटे येत असून शासन मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे.चौरास उन्हाळी भात शेती असल्यामुळे शेतावर जाण्यासाठी रस्ते नाहीत. कच्च्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिकाचे पुजणे शेतात पडून आहेत. या वादळी पावसामुळे रब्बी पिकाचे ढगाला अंकुल आले आहेत. शेतात माल विकूनही शेतकरी चुरणे करू शकत नाहीत. गुराचा चारा घरी आणू शकत नाहीत. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा या छोट्याशा बाबीमुळे अनेक शेतकऱ्याचा माल रस्त्याअभावी उभा सडत असतो. त्यामुळे चौरास भागात शेतकऱ्यासाठी अंतर्गत रस्ते सुद्धा होणे आता महत्वाचे झाले आहे. (वार्ताहर)