शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IND vs SA : सूर्यानं भरवसा दाखवला नाही! मॅचनंतर पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही! कारण...
4
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
6
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
7
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
8
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
9
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
10
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
11
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
12
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
13
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
14
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
15
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
16
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
17
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
18
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
19
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
20
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वन्यजीव सैरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:08 IST

तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देजलस्रोत आटले : हिंस्र प्राण्यांची गावकुसाकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.भंडारा जिल्ह्यात नागझिरा, कोका, पवनी-कºहांडला या अभयारण्यासह अंबागड पहाडी व इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात तृणभक्षी व हिस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार आहे. या जंगलात असलेल्या नैसर्गीक जलस्त्रोतावर वन्यप्राणी आपली तहाण भागवितात. मात्र आता तळपत्या उन्हामुळे जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी सैरभर झाले आहे.शेतशिवारातही आता ओलीत नसल्याने पाणी मिळत नाही. परिणामी वन्यप्राणी थेट गावात शिरत आहे. गत १५ दिवसापुर्वी लाखांदूर तालुक्यातील एका गावात बिबट शिरला होता. या बिबट्याने एका घरात तब्बल सात तास तळ ठोकला होता. अशीच परिस्थती जंगलालगतच्या अनेक गावांचे आहे. रात्रीच्यावेळी बिबट, रानडुक्कर, रोही आदी प्राणी गावात शिरून पाण्याचा शोध घेतात.वन्यप्राण्यांनी गावकुसाकडे धाव घेतल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे तृणभक्षी प्राणी पाण्याच्या शोधत असतात. तहाणलेले प्राणी शिकाऱ्याच्या तावडीत सापडतात. वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले असले तरी याकडे वनकर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते. परिणामी पाण्याचा शोधात वन्यजीवांना गावकुसाचा आधार घ्यावा लागतो.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwildlifeवन्यजीव