शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

जीवघेण्या प्रवासाला कुणाचे अभय?

By admin | Updated: June 16, 2015 00:41 IST

काळीपिवळी ट्रॅक्स, खासगी बस, अँटो आदीसह विविध खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रवासी क्षमता ठरवून देण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षवाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासीलाखनी : काळीपिवळी ट्रॅक्स, खासगी बस, अँटो आदीसह विविध खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रवासी क्षमता ठरवून देण्यात आली आहे. मात्र तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, अड्याळ व पवनी या भागासह संपूर्ण जिल्ह्यात अनधिकृत व इतर खासगी वाहनांमध्ये क्षमतेपक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र या जीवघेण्या प्रवासाकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विनापरवाना तसेच कागदपत्र नसलेल्या दुचाकीधारकांवर कारवाई होत आहे. मात्र चारचाकी वाहनधारकांना अभय मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी, साकोली, गोंदिया व तिरोडा अशी सहा आगार आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व अंतर बघता या दोन्ही आगारात बसगाड्यांची कमतरता आहे. याशिवाय पुरेशा चालक-वाहकाअभावी आगाराच्यावतीने अनेकदा दुर्गम भागातील बसफेऱ्या बंद केल्या जातात. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला उधाण आले आहे. जुन्या भंगार झालेल्या टॅक्सीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी कोंबून खुलेआम वाहतूक केली जात आहे. आजपर्यंत अशा वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक अपघात घडले असून कित्येक जणांना जीव गमवावा लागला आहे. मात्र जुन्या काळीपिवळी टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशी नकार देत नाहीत. धकाधकीच्या आधुनिक काळात कमी वेळेत अधिक कामे उरकून घेण्याच्या लगबगीत अनेक नागरिक जीवघेणा प्रवास करतात. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.(तालुका प्रतिनिधी)हा तर जीवघेणा प्रवास !जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात होणाऱ्या प्रवासी वाहतुकीत प्रत्येक वाहनात प्रवासी लटकलेले दिसून येतात. येथे गाडी भरण्याचे पॉइंट आहेत व यावर माणसांची नेमणूक केलेली असते. वाहन भरल्यानंतर त्याला प्रत्येकी वाहनाचे पैस ठरले असतात. वाहन प्रवाशी भरताना प्रवाशांचा जीवाची पर्वा न करता वाहन भरले जाते. भंडारा येथून पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी, तुमसर, मोहाडी, अड्याळ, जवाहरनगर या प्रमुख गावांसह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक चालते. यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहने जाताना आढळून येतात. या वाहनांच्या दारांना लॉक नाही. सिटांच्या जागेवर लाकडी बेंच बसविले आहेत. अनेक प्रवासी वाहनाबाहेर लटकलेले दिसतात.