शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

भात पिकांची नर्सरी नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 24, 2015 00:42 IST

पवनी तालुक्यात चार नक्षत्राचा अपुरा पाऊस पडल्यामुळे रोवणीसाठी टाकण्यात आलेले भात पिकाची रोपे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत.

पावसाची दडी : शेतकरी चिंतातूर, धरण नावपुरतेच आसगाव/चौ. : पवनी तालुक्यात चार नक्षत्राचा अपुरा पाऊस पडल्यामुळे रोवणीसाठी टाकण्यात आलेले भात पिकाची रोपे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत.पावसाचा अंदाज घेवून यावर्षी शेतकऱ्यानी शेतात हलक्या प्रजातीची धान रोपे रोवणीसाठी शेतात घातली होती. यावर्षी शेतात साठवण्याजोकता एकाही नक्षत्राचा पाऊस पडला नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्याची कोरडवाहू शेतीतील रोवणी होणार नाही. हलक्या प्रजातीच्या बियान्याची भात पिकाची मुदत १२० ते १४० दिवसाची असते. या पिकांची रोवण्याची मदत ३० ते ४० दिवस असते. परंतु ६० दिवसाचा कालावधी होवूनही शेतात पाणी साचला नसल्यामुळे शेतकऱ्यांना या रोपाची लागवड करता आली नाही. परिणामी ही भात रोपे पिवळी पडली असून नष्ट झाल्यासारखी दिसत आहेत. जरी पाऊस मोठा झाला व रोवणी झाली तरी यांचा उत्पन्नावर मात्र मोठा फरक पडत असतो. त्यामुळे उशिरा रोवणी झाली तर उत्पन्न मात्र अर्ध्यावर येते अशावेळी शेतकरी शेतात, रोवणी करण्याची हिंमत करीत नाही. कारण खर्च रूपया आमदानी आठ आणे अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे. यावर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे फक्त ज्याचे कृषी पंप सुरू झाले आहेत. त्याचीच २५ टक्के पर्यंत रोवणी झाली आहे. त्यांनाही विजेच्या भारनियमनामुळे रोवणी पाणी पूर्ण वेळ देता यत नाही, अशी परिस्थिती आहे.इंदिरा सागर धरण ठरले पांढरा हत्तीपवनी तालुक्यात इंदिरा सागर धरण बांधून झाले याला २५ वर्षांचा इतिहास आहे. परंतु उजवा कालवा व डावा कालवा यांचे काम संपूर्ण असल्यामुळे व कालव्याचे पाणी शेतात सोडण्यासाठी छोटे कालवे पूर्ण न केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करता येत नाही. परिणामी धरणात पाणीसाठा असूनही सिंचन होवू शकत नाही. काही प्रमाणात उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. परंतु जिथे ज्याला मिळेल तोच या पाण्याचा उपयोग करीत आहे. त्यामुळे छोटे कालवे बनविणे गरजेचे आहे.(वार्ताहर)