शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अशिक्षित शेतकऱ्याने फुलविली मिरचीची तंत्रशुद्ध बाग

By admin | Updated: December 9, 2014 22:45 IST

शेती परवडत नाही. उत्पादनानुसार भाव मिळत नाही. शेतीत पिक घेणे तोट्यातच असते. अशी बहुतेक शेतकऱ्यांची ओरड असते. परंतु, पारंपरिक पिकांना फाटा देण्याची हिंमत सिरसोली (कान्हळगाव) येथील

राजू बांते - मोहाडी शेती परवडत नाही. उत्पादनानुसार भाव मिळत नाही. शेतीत पिक घेणे तोट्यातच असते. अशी बहुतेक शेतकऱ्यांची ओरड असते. परंतु, पारंपरिक पिकांना फाटा देण्याची हिंमत सिरसोली (कान्हळगाव) येथील अशिक्षित शेतकरी गणेश मोहारे यांनी मोठ्या जिद्दीने तंत्रशुद्ध पद्धतीने मिरचीची शेती फुलविली आहे.भंडारा जिल्ह्यातील शेतकरी भाताची पारंपारीक शेती करतात. त्यानंतर काही शेतकरी गहू पीक घेतात. भात पिकांचा हंगाम येईपर्यंत जमीन कोरडीच राहते. जांब क्षेत्रात बागायती शेती बऱ्याच दिवसापासून केली जाते. आज स्थिती वेगळी आहे. मोहाडी तालुक्यात सिरसोली, खुटसावरी, खमारी, बेटाळा या परिसरात बरेच शेतकरी बागायती शेतीकडे वळले आहे. तरीही बागायती शेती पारंपरिक पद्धतीने शेतकरी करीत आहेत. अशाच एका अशिक्षित शेतकऱ्याने मिरचीची बाग फुलविली आहे. खर्च वजा जाता २५ ते ३५ लाखापर्यंत रुपये घरी नेता येतील इथपर्यंत त्यांनी प्रगती साधली आहे. सिरसोली कान्हळगाव येथील शेतकरी गणेश मोहारे यांनी आधुनिक पद्धतीने मिरचीची शेती विकसीत करून तो शेतकरी तालुक्यात रोल मॉडेल बनला आहे. या शेतकऱ्याला एवढ्या उंचीवर नेण्याच्या श्रेयात तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, कृषी सहाय्यक गणेश शेंडे यांचा मोठा वाटा आहे. गणेश मोहारे यांनी बागायती शेतीत बरेच उतारचढाव बघितले आहेत. मागीलवर्षी त्यांचे मिरचीचे ५० टक्के पिक किडीने वाया गेले. तरीही न खचता कीड कशी लागली याची कारणे शोधली. पुढील पिक खराब होवू नये, यासाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांना शेतीवर आणले. यावर्षी मोहारे यांनी प्रयोग म्हणून पारंपारिक व तंत्रशुद्ध पद्धतीने मिरचीची लागवड केली. आत्मा अंतर्गत सिरसोली येथे मिरची लागवडीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाचा लाभ घेत मोहारे यांनी ९ एकर शेतीत ठिंबक संच बसविले आहेत. त्यात सात एकर क्षेत्रात मिरचीचे पीक प्रत्येकी एक एकरात भेंडी व कारली, चवळीचे पीक लावले आहे. वरंभा पद्धतीने मिरच्या शेतीची लागवड केल्याने थोड्याच दिवसात मिरचीचे पीक हाती आले आहे. पारंपारिक पद्धतीने केलेल्या मिरचीला केवळ फुल आले आहे. एक महिन्यात तोडणीवर येणार मिरची तंत्रशुद्ध पद्धतीने १५ दिवसाच्या अंतराने तोडणीवर येत आहे. आजपर्यंत गणेश मोहारे यांनी पाच लक्ष रुपयाची मिरचीचे उत्पादन काढले आहे. खर्च ंवजा जाता मिरचीची बाग ३० लक्ष रुपये नफा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रगतशिल शेतकऱ्याची तंत्रशुद्ध मिरचीची शेती बघण्यासाठी नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक विजय धावटे सिरहोली येथे आले होते. या प्रगतशिल शेतकऱ्याचा सन्मान यावर्षी जिल्हा परिषद येथे शेतीमित्र पुरस्काराने करण्यात आला आहे.