शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पोस्टमन तरूणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:55 IST

लग्न जुळल्यानंतर भावी आयुष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या एका पोस्टमन तरूणीला भरधाव ट्रकने जागीच ठार केले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहरात रविवारी सायंकाळी घडली. फेब्रुवारी महिन्यात आयोजित साक्षगंधाच्या तयारीला असलेल्या परिवाराला अंतयात्रेची तयारी करावी लागली.

ठळक मुद्देबेला गावावर शोककळा : बोहल्यावर चढण्याआधी काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्कबेला : लग्न जुळल्यानंतर भावी आयुष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या एका पोस्टमन तरूणीला भरधाव ट्रकने जागीच ठार केले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहरात रविवारी सायंकाळी घडली. फेब्रुवारी महिन्यात आयोजित साक्षगंधाच्या तयारीला असलेल्या परिवाराला अंतयात्रेची तयारी करावी लागली.पल्लवी विजय भोयर (२२) रा. बेला असे मृत तरूणीचे नाव आहे. ती तिरोडा तालुक्यातील अर्जुनी येथे पोस्टमन पदावर कार्यरत होती. गत महिन्यात तिचे लग्न जुळले होते. १० फेब्रुवारीला तिचे साक्षगंध ठरले होते. संपूर्ण परिवार या कार्यक्रमाच्या तयारीत होता. अशातच काही कामानिमित्ताने पल्लवी भंडारा येथे आली होती. रविवारी सायंकाळी परत जाताना राष्ट्रीय महामार्गावरील पटवारी भवनजवळ मागून आलेल्या ट्रकने (क्रमांक एमएच ३१ सीबी २३९०) तिच्या स्कुटीला जबर धडक दिली. त्यात तिच्या डोक्याला जबर दुखापत होवून जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती होताच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. ट्रक चालक स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल झाला. या अपघाताची माहिती बेला येथे धडकताच तिच्या परिवाराचा आक्रोश आसमंत भेदणारा होता. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. तिच्या मागे आई, वडिल व एक भाऊ आहे. पल्लवीचे बीएससी पर्यंत शिक्षण झाले असून तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तिच्या मृत्युने हळहळ व्यक्त होत आहे.