शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:46 IST

शहरानजिक वैनगंगा पुलावर दोन ट्रकमध्ये पहाटे झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती. तर वाहतूक सुरळीत होण्यासाठी सायंकाळ झाली. या अपघातानंतर दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देवैनगंगा पुलावर अपघात : दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरानजिक वैनगंगा पुलावर दोन ट्रकमध्ये पहाटे झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती. तर वाहतूक सुरळीत होण्यासाठी सायंकाळ झाली. या अपघातानंतर दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कारधानजीक वैनगंगेच्या पुलावर शुक्रवारी पहाटे दोन ट्रक एकमेकावर आदळले. यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प पडली. अवजड असलेले दोन ट्रक क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर दोनही ट्रक बाजूला करण्यात आले. परंतु तोपर्यंत दोनही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील वाहतुकीवरील याचा परिणाम झाला होता. अनेक वाहने तासंनतास अडकून पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी ११ वाजताच्यानंतर भंडारा शहराकडील बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती हाताळताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत होती. लहान अपघात झाल्यानंतरही वाहतूक ठप्प पडते. परंतु बायपासच्या प्रश्नाकडे कुणी लक्ष देत नाही.