शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तीन महिन्यात ५६ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: November 14, 2016 00:35 IST

गोंदिया,भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक मोहिम सुरु झाली असून ...

भंडारा : गोंदिया,भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक मोहिम सुरु झाली असून सप्टेंबर ते नोव्हेंबर या तिन महिन्यात तब्बल ५६ लाचखोर एसबीच्या जाळयात अडकल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.भ्रष्टाचार हा कधीही बरा न होणारा रोग आहे असे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु म्हणून गेले. आज त्याचे प्रत्यंतर ६७ वर्षानंतरही दिसत आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागही या लढाईत योगदान आहे. नागरिकांचे सहकार्य आणि एसबी विभागाचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे महाराष्ट्रभर लाचखोरांवरील कारवाईत वाढ झाली आहे. हे राज्यातील लाचखोरांच्या फुगलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात ११, आॅक्टोबर ५४ आणि ८ नोव्हेंबरपर्यंत १ अशी १५ लाचखोरांची संख्या आहे. जानेवारी २०१६ व आॅगस्ट २०१६ पर्यंत दोन्ही जिल्ह्यांचे पथक मिळून १८ प्रकरणात ३८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली होती तर ३ संयुक्त कारवाईत ३ लाचखोर आरोपींचा समावेश होता. म्हणजे एवूष्ठण ३१ प्रकरणात ४१ लाचखोर गजाआड झाले आहेत. गतवर्षी या लाचखोरांच्या आकडेवारीचे सिंहावलोकन केले तर लाचखोरांमध्ये महसूल विभाग प्रथम तर पोलीस विभाग क्रमांक २ वर होता आणि त्यापाठोपाठ इतर विभागांचा समावेश होता. मात्र २०१६ या वर्षात अनेक विभागाचे आकडे बदलतांना बघितले जाते. ज्या विभागातून देशात आधारस्तंभ घडविला आहे त्या शिक्षण क्षेत्राने जिल्ह्यात लाचखोरीत अग्रक्रमांक प्राप्त केला. जानेवारी ते ८ नोव्हेंबरपर्यंत शिक्षण विभागातील तब्ल १३ लाचखोर कमर्चारी एसबीच्या जाळयात अडकले. यात शिक्षणाधिकारी १, शिक्षक ३ व इतर शाळा संबंधित ३ जणांचा समावेश आहे.१ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान भंडारा एसबी पथकाने ४ प्रकरणात सहा लाचखोरांना गजाआड केले. गोंदिया पथकाने याच दरम्यान याच प्रकरणात ४ लाचखोरांना अटक केली. याचदरम्यान तिन संयुक्त कारवाईत ५ लाचखोर गवसले. या संयुक्त कारवाईत भंडारा - नागपूर, गोंदिया -चंद्रपूर आणि भंडारा - गडचिरोली या संयुक्तीक पथकांचा समावेश आहे. एकूणच भंडारा - गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जिल्हानिहाय आकडेवारी समोर आणली तर ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत एवूष्ठण १८ प्रकरणात २८ लाचखोर भंडारा पथकाला गवसले. गोंदिया पथकाला १८ प्रकरणात १० लाचखोर तर संयुक्त कारवाईत ६ प्रकरणात ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १८ प्रकरणात १० लाचखोर गवसले तर संयुक्त कारवाईत सहा प्रकरणात आठ लाचखोरांना अटक करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)