शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी घालण्याचे कार्य सुरु आहे. अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असल्याने लहान मोठे प्रसंग उद्भवतात. यात कधी दूरध्वनी केबल उखडने, नळधारकांना जोडणी दिलेले जलवाहिनी तुटणे, अंतर्गत विद्युत केबल खराब होणे आदी समस्या उद्भवत आहेत. अशाच प्रकार देशबंधु वॉर्डाकडे जाणाऱ्या चौकात घडला.

ठळक मुद्देदोन दिवसानंतर दुरुस्ती : खोदकामावेळी फुटली जलवाहिनी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात शुध्द पाणीपुरवठ्याचा विषय ज्वलंत असतानाच खोदकामादरम्यान जलवाहिनी फुटली. यात हजारो लिटर पाणी व्यर्थ वाहून गेले. हा प्रकार भंडारा शहरातील खांबतलाव चौक ते शास्त्रीनगर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून पाणी वाया गेले. दरम्यान रविवारी दुपारच्या सुमारास जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी घालण्याचे कार्य सुरु आहे. अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असल्याने लहान मोठे प्रसंग उद्भवतात. यात कधी दूरध्वनी केबल उखडने, नळधारकांना जोडणी दिलेले जलवाहिनी तुटणे, अंतर्गत विद्युत केबल खराब होणे आदी समस्या उद्भवत आहेत. अशाच प्रकार देशबंधु वॉर्डाकडे जाणाऱ्या चौकात घडला. जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम करीत असतांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. शनिवारीही शेकडो लिटर पाणी जलवाहिनीतून बाहेर निघून रस्त्यावर वाहून गेले. रविवारीही सकाळी नळ आल्यानंतर हीच स्थिती होती.पाऊस बरसल्यावर जसे पाणी वाहून जाते तसे रस्त्यावरुन जोरदार प्रवाहात वाहत होते. जलकुंभातून निघून नळधारकांना पाणी मिळणे अपेक्षीत होते. मात्र जलवाहिनीच फुटल्याने शनिवार व रविवारला परिसरातील नळधारकांना पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. याबाबत येथील स्थानिक रहिवाश्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला केली. मात्र याची शनिवारी याची डागडुजी करण्यात आली नाही. मात्र दुपारी जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. उशिरा का असेना दुरुस्ती झाली असली तरी दोन दिवसपर्यंत मात्र हजारो लिटर पाणी वाया गेले. आधीच शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. अशावेळी जलवाहिनीच्या कामात दिरंगाई नागरिकांच्याच जिव्हारी लागते.नगरसेवक रजनिश मिश्रा यांनी याबाबत अवगत केले होते. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले. मुख्य पाईप दुरुस्त करण्यात आले आहे.- दिनेश भुरे, न.प. उपाध्यक्ष

टॅग्स :Waterपाणी