शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सानगडीच्या वैभवाची साक्ष देते किल्यावरील अजस्त्र ताेफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 16:16 IST

आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याची मात्र आता दुरवस्था हाेत आहे.

ठळक मुद्देपुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : सुरक्षा व दुरुस्तीकडे प्रशासनाने फिरविली पाठ

संजय साठवणे

साकाेली (भंडारा) : भोसलेकालीन सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यावर असलेली अजस्त्र तोफ गतवैभवाची साक्ष देते. शेकडाे वर्षांपासून ऊन, पावसाचा मारा झेलत आजही ही बुलंद तोफ किल्ल्यावर कायम आहे. मात्र, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तोफेची पुरातत्व विभागाकडे साधी नाेंदही नाही. दुसरीकडे प्रशासनानेही सुरक्षा व दुरुस्तीकडे पाठ फिरविली आहे.

साकाेली तालुक्यात भोसलेकालीन सहानगड म्हणजे आजचे ऐतिहासिक वारसा सांगणारे सानगडी गाव. सुमारे अडीच हेक्टर क्षेत्रात असलेला प्राचीन किल्ला, बाहुडी, प्रवेशद्वार यासह इतिहासाच्या साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू या परिसरात विखुरलेल्या आहे. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याची मात्र आता दुरवस्था हाेत आहे.

सानगडीच्या किल्ल्यावर अष्टधातूंची माेठी तोफ आहे. या तोफेची लांबी ११ फूट, घेर पाच फूट आणि पाच कडे आहेत. या तोफेच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. शत्रूंवर तोफेने मारा करताना टाकीतील पाण्यात बसले जायचे, त्यामुळे बहिरेपणा येत नव्हता. तत्कालीन भाेसले राजांनी सुद्धा या तोफेला बैलजोडी आणि हत्ती आणून हलविण्याचा प्रयत्न केला. परंतु ताे असफल ठरला त्यानंतर मात्र कुणीही या तोफेला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला नाही.

तोफेपुढे बोलला जाताे नवस !

तोफेला परिसरातील नागरिक तोफमाय म्हणून संबोधतात. इंग्रजांनी या तोफेला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. आजही जुने जाणते लाेक सांगतात की, दैवी शक्तीमुळे तोफ जागेची हालत सुद्धा नाही. त्यामुळेच दैवी शक्ती असल्याचा दावा करून या तोफेपुढे नवस बोलल्या जाते.

स्वातंत्र चळवळीत सहभाग

सानगडी स्वतांत्र्यापूर्वी वीर पुरुषांची कर्मभूमी हाेती. पूर्वी येथे जगन्नाथ गोलीवार यांच्या नेतृत्वात प्रभात फेरी निघायची, करेंगे या मरेंगे या आंदाेलनात त्यांच्या मागे पाेलीस लागल्याने ते भूमिगत झाले. भारत छोडो आंदाेलनात सोमा काशीनाथ बोकडे यांच्यासह ३१ लाेकांना कारागृहात पाठविण्यात आले हाेते.

साकाेली परिसरातील सानगडी येथे भोसलेकालीन किल्ला आहे. स्थानिक कारभार पाहण्यासाठी सानगडी येथे किल्ला बांधण्यात आला हाेता. परंतु आता किल्ल्याची पडझड झाली आहे. पुरातत्व विभाग व शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पंचधातूंची तोफ हाेय. ही तोफ पुजे-अर्चेपुरती मर्यादित झाली आहे.

-प्रा. डाॅ. किशाेर नागपुरे, इतिहास विभाग प्रमुख, एम. बी. पटेल महाविद्यालय साकाेली.

टॅग्स :historyइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणSocialसामाजिक