शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा

By admin | Updated: June 29, 2015 00:48 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे धनदाडग्यांचे सरकार आहे.

विखे पाटील : दिघोरी, सिल्ली, अड्याळ, खापा येथे सभादिघोरी / सिल्ली : केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे धनदाडग्यांचे सरकार आहे. शेतकरी शेतमजुरांच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ भंडारा जिल्ह्यात आले असता ते बोलत होते. यावेळी त्यांच्या दिघोरी (मोठी), किन्ही (पिंडकेपार), अड्याळ, सिल्ली, खमारी (मोठी), खापा येथे त्यांच्या जाहीरसभा झाल्या. यावेळी मंचावर बाला बच्चन, माजी आमदार सेवक वाघाये, प्रसन्न चकोले, लता हत्तीमारे, गुलाब कापसे उपस्थित होते. राज्य व केंद्र सरकारवर टीका करुन ते म्हणाले, राज्य सरकार मनेरगा, योजना बंद करणार असुन सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना पैसे दिले नाही. धानाला भाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अच्छे दिन कुठे गेले असा प्रश्न करुन शेतकरी, शेतमजुरांना रसातळाला नेणाऱ्या सरकारला धडा शिकवा. ‘कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा’ असा टोलाही राज्य सरकारला लगावला.भाजपचे मंत्री बोगस पदवी मिळवून करुन फसवणूक करीत असून देशात जातीय तेढ निर्माण करीत आहे, त्यांना धडा शिकवा, असा आरोपही पाटील यांनी केला. आभारप्रदर्शन रमेश फुंडे यांनी केले. (वार्ताहर)