शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कर्जाच्या विळख्यातील शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 4, 2023 17:37 IST

पतसंस्थेने वकिलामार्फत दिले होते २.३६ लाखांच्या वसुलीसाठी पत्र.

गोपालकृष्ण मांडवकर,लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा : थकित कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या एका तरुण शेतकऱ्याने जीव गमावला. राजेश जनीराम पागोटे (४५, मऱ्हेगाव तालुका लाखनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी पहाटे त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणी पूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांच्यावर खासगीतील एका पतसंस्थेने २ लाख ३६ हजार ८३५ रुपयांचे कर्ज होते. त्या अनुषंगाने तालुका न्यायालयाने पतसंस्थेच्या वकिलामार्फत वसुलीसाठी पत्र दिले होते. यापूर्वी सुद्धा सदर पतसंस्थेने कर्ज वसुलीच्या दृष्टीने पत्रव्यवहार केला होता. त्याचा धसका घेऊन हृदयविकारातून त्यांचा मृत्यू झाला असावा, किंवा आत्महत्या केली असावी, असा आरोप मृताच्या भावाने केला आहे.

पालांदूर पोलिसांनी या प्रकरणी मार्ग दाखल केला असून तपास सुरू आहे. पार्थिव शवविच्छेदनकरिता पाठविले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच नेमके कारण कळू शकेल. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलेले मृताचे भाऊ दिनेश पागोटे यांनी, कर्जाचा बोजा असह्य झाल्यानेच आपल्या भावाने मृत्यूला कवटाल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmer suicideशेतकरी आत्महत्या