शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

कर्जाच्या विळख्यातील शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 4, 2023 17:37 IST

पतसंस्थेने वकिलामार्फत दिले होते २.३६ लाखांच्या वसुलीसाठी पत्र.

गोपालकृष्ण मांडवकर,लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा : थकित कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या एका तरुण शेतकऱ्याने जीव गमावला. राजेश जनीराम पागोटे (४५, मऱ्हेगाव तालुका लाखनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी पहाटे त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणी पूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांच्यावर खासगीतील एका पतसंस्थेने २ लाख ३६ हजार ८३५ रुपयांचे कर्ज होते. त्या अनुषंगाने तालुका न्यायालयाने पतसंस्थेच्या वकिलामार्फत वसुलीसाठी पत्र दिले होते. यापूर्वी सुद्धा सदर पतसंस्थेने कर्ज वसुलीच्या दृष्टीने पत्रव्यवहार केला होता. त्याचा धसका घेऊन हृदयविकारातून त्यांचा मृत्यू झाला असावा, किंवा आत्महत्या केली असावी, असा आरोप मृताच्या भावाने केला आहे.

पालांदूर पोलिसांनी या प्रकरणी मार्ग दाखल केला असून तपास सुरू आहे. पार्थिव शवविच्छेदनकरिता पाठविले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच नेमके कारण कळू शकेल. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलेले मृताचे भाऊ दिनेश पागोटे यांनी, कर्जाचा बोजा असह्य झाल्यानेच आपल्या भावाने मृत्यूला कवटाल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmer suicideशेतकरी आत्महत्या