शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शालेय सहलीसाठी मागेल तेवढ्या बसेसचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

मात्र शालेय सहलीसाठी खाजगी वाहनांचा वापर करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात वाढला आहे. मात्र खाजगी वाहनातून प्रवास करतांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ना शाळा घेते ना खाजगी वाहन चालक. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या पाल्यांना सहलीला जाण्यासाठी देखील नकार देतात. अनेकवेळा रस्त्यातच गाड्या बंद पडतात. त्यासाठी कोणतीच पर्यायी व्यवस्था नसते.

ठळक मुद्देसुरक्षेची मिळणार हमी : विभागीय नियंत्रकांनी दिले आगार प्रमुखांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातच नव्हे तर देशात सर्वात मोठे परिवहन म्हणून ओळखल्या जाणारा राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) ने यावर्षीच्या शालेय सहलीसह लग्नकार्य असो अथवा घरगुती समारंभासाठी चांगला निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक विनोद भालेराव यांनी प्रासंगीक करारावर शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी ‘बसगाड्या मागेल तितक्या पुरवठा करणार असल्याचे सांगितले.तशा सुचना भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील आगार प्रमुखांना दिल्याचे सांगितले. यंदाच्या शैक्षणिक सहली अधिक सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे.शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध घटकांची प्रात्याक्षिके, भौगोलिक, ऐतिहासीक घटनास्थळांना भेटी देण्यासाठी अनेक शाळांमधून शैक्षणिक सहलींचे आयोजन दरवर्षी केले जाते.मात्र शालेय सहलीसाठी खाजगी वाहनांचा वापर करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात वाढला आहे. मात्र खाजगी वाहनातून प्रवास करतांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ना शाळा घेते ना खाजगी वाहन चालक. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या पाल्यांना सहलीला जाण्यासाठी देखील नकार देतात. अनेकवेळा रस्त्यातच गाड्या बंद पडतात. त्यासाठी कोणतीच पर्यायी व्यवस्था नसते.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एस.टी. विभागाने संपूर्ण राज्यभरात विशेष नियोजन केले असून एसटीच्या आयुक्तांनी याबाबतची माहिती राज्यातील सर्व आगाराना दिल्या आहेत.भंडारातून परजिल्ह्यात विद्यार्थ्यांना घेवून जाता येते. सहलीसाठी एसटी बसेसचा प्रवासात असतांना काही तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी एसटीची व्यवस्था देखील जवळच्या आगारातून फोनद्वारे करुन दिली जाते किंवा त्याच जिल्ह्यात व्हॅन दुरुस्ती पथकाद्वारे तिथेच बसची तात्काळ दुरुस्ती केली जाते. हा फायदा होत असल्याने दुर्घटना घडल्यास एसटी महामंडळाच्या गाडीत प्रवास करतांना विमा संरक्षण प्रवाशांसाठी लागू आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान किमान दहा लाखापर्यंत विमा किंवा मदत मिळू शकते.शालेय सहलींचा हंगाम सुरु झाला आहे. सहलीसाठी ज्या शाळांना बसेस नोंदणी करायच्या आहेत, त्यांनी आम्हाला लेखी पत्राद्वारे कळवावे. मागेल त्या शाळेला सहलीसाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. सुरक्षीत प्रवासाच्या सहलींसाठी शाळांनी एसटी बसचा वापर करता येईल.- विनोद भालेराव,विभागीय नियंत्रकएसटी महामंडळ, भंडारा

टॅग्स :state transportएसटीtourismपर्यटन