शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:14 IST

मनुष्यस्वभाव सतत शिकण्याचा आहे. अखेरच्या श्वासापर्यंत शिक्षण आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्ती करीता परिश्रम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पशुसंवधृन सहायक संचालक डॉ. कृपाचार्य बोरकर यांनी केले.

ठळक मुद्देकृपाचार्य बोरकर : जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मनुष्यस्वभाव सतत शिकण्याचा आहे. अखेरच्या श्वासापर्यंत शिक्षण आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्ती करीता परिश्रम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पशुसंवधृन सहायक संचालक डॉ. कृपाचार्य बोरकर यांनी केले.जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीन दिवसीय स्रेहसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिताराम खोब्रागडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य जी.जे. चव्हाण, सेवानिवृत्त प्रा. वसंत सार्वे, भास्कर बडवाईक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सार्वे उपस्थित होते.स्रेहसंमेलन स्रेह, आपूलकी तथा आनंद मेळावा असून विद्यार्थी सुप्तगुणांचे प्रदर्शन करतात. विद्यार्थी जीवन आनंद व परिश्रम याचा मेळ आहे, असे प्राचार्य मिताराम खोब्रागडे यांनी सांगितले. प्रा. वसंत सार्वे यांनी विद्यार्थ्यांनी आपले उद्दिष्ट साध्य करावे असे सांगितले. सेवानिवृत्त उपप्राचार्य चव्हाण यांनी विद्यार्थी जीवनात अभ्यासात सातत्य ठेवित तोच यशस्वी होईल, असे सांगितले. उद्योजक दिलीप सार्वे यांनी शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून व्यक्तीमत्व घडविणारे प्रशिक्षण आहे, असा उपदेश दिला.सर्वप्रथम सरस्वती तथा संस्थेचे संस्थापक स्व. श्यामसुंदर बोरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उमवली सोनेरी आज पहाट या स्वागत गीताने सर्वांचे मत मोहून घेतले. तीन दिवसीय स्रेहसंमेलनात रांगोळी स्पर्धा, पुष्परचना, चित्रकला, समूहनृत्य, बौद्धिक स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. संचालन प्रा. एन.टी. कापगते, प्रा. आशिष खोब्रागडे, अतिथींचा परिचय प्रा. मोहन भोयर, प्रास्ताविक व आभार प्रा. विद्यानंद भगत यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. शशिकला पटले, प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश चाचीरे, प्रा. सविता बोरकर, धमेंद्र कोचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनीनी सहकार्य केले.