शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:08 IST

शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीकरिता कर्ज काढावे की मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा असताना सरकारने विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून शिष्यवृत्तीचे वाटप केले

ठळक मुद्देपवनीत आंदोलन : जिल्हाधिकाºयांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीकरिता कर्ज काढावे की मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा असताना सरकारने विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून शिष्यवृत्तीचे वाटप केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शिक्षण सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा पवनी तालुका तर्फे शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा पवनी तहसील कार्यालयावर बुधवारी धडकला.मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता चुटे रंगमंदिर येथून झाली. मोर्चात सहभागी होण्याकरिता विद्यार्थी शाळेच्या गणवेशात सकाळपासूनच सुरुवात झाली. १० पर्यंत शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी जमा झाल्यानंतर मोर्चास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी घोषणा देवून पवनी शहर दणाणून सोडले. मोर्चा मार्गक्रमण करीत डॉ.आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गाने तहसील कार्यालयाजवळ पोहचताच पोलिसांनी अडविल्यामुळे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेला आयोजकांनी व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करून तहसीलदारांनी आंदोलनस्थळी येण्याची मागणी करण्यात आली.दुपारी १.३० वाजता पवनीचे तहसीलदार गजानन कोकुडे यांनी आंदोलनकरी विद्यार्थ्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारून ते सरकारपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिलयानंतर आंदोलन संपविले. निवेदनात दोन वर्षापासून थकीत असलेली शिष्यवृत्ती द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कपात न करता द्यावी व क्रिमिलीअरची अट रद्द करावी, ओबीसी जनगणना प्रकाशित करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व बीआरव्हीएमचे विदर्भ संयोजक इंजि. संजय मगर, राजू झोडे, योगेश शेंडे, स्वप्नील मेश्राम, देवेश शेंडे, ऐश्वर्या दहिवले, श्रीकांत शहारे यांनी केले. मोर्चात अश्विन मेश्राम, श्रीकांत देशमुख, चंद्रकांत देशपांडे, मनू पचारे, हरीश उकरे, वासंती भुरे, पवन शेंडे, त्रिरत्न रामटेके, कार्तीक अन्नपुर्णे, प्रज्ञा मेश्राम, आशिष भुरे, अक्षय लकडस्वार, शुभम माथूरकर, पंकज पडोळे आदी उपस्थित होते.