शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटीच्या विचाराने विद्यार्थ्यांसह पालकही संभ्रमातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST

बॉक्स तंत्रनिकेतन आयटीआय प्रवेश कसे होणार? दहावीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसारच तंत्रनिकेतन आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात ...

बॉक्स

तंत्रनिकेतन आयटीआय प्रवेश कसे होणार?

दहावीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसारच तंत्रनिकेतन आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतन आणि आयटीआयच्या प्रवेशासाठी शासन कोणते निकष लावणार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच असल्याचे दिसत आहे.

बॉक्स

प्रवेश ऑफलाइन झाले तर परीक्षेची भीती

शासनाने ऑफलाइन परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग रोखण्याचे आव्हान शासनापुढे असणार आहे. कोरोना वाढला असल्याने शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यात पुन्हा ऑफलाइन परीक्षा झाल्यास कोरोना वाढण्याची भीती आहे.

बॉक्स

ऑनलाइन परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांचे कसे होणार?

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन सीईटी शासनाने घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे या परीक्षेला हजारो विद्यार्थी मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी समोर ठेवून शासनाने विचार करावा, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

अंतर्गत मूल्यमापन कसे होणार याकडे लागले लक्ष

दहावीतील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे होणार याकडे अनेक पालकांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन अनेक शाळांमध्ये झालेलेच नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे याच्या मार्गदर्शक सूचना अनेक शाळांना मिळाल्या नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरच मूल्यमापनाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यात शासन पुन्हा एकदा सीईटी प्रवेशाबाबत काय विचार करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.