शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बीटीबी सब्जीमंडीत शासन निर्णयाचे काटेकोर पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

बीटीबी सब्जीमंडीत व्यापारी व शेतकऱ्यामध्ये सोशलसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कठडे आणि दोर बाधून पाच फुटाचे अंतर तयार केले आहे. सब्जीमंडीच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप लावण्यात आला आहे. यातून सर्व शेतकरी आणि व्यापारी जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. १२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून येथे असणाºया सर्वांना प्रवेशपत्र आणि मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे

ठळक मुद्देबंडू बारापात्रे : सॅनीटायझरसह सोशल डिस्टन्सिंगमध्ये व्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहणाºया येथील बीटीबी सब्जीमंडीत कोरोना संकटाच्या काळात शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन केले जात असून सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगमध्ये व्यवहार केले जात आहे. येथे होणाऱ्या भाजीपाल्याच्या खरेदीविक्रीतून दररोज साठ ते सत्तर लाख शेतकऱ्यांपर्यंत या काळात पोहोचत असल्याचे बीटीबी सब्जीमंडीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.बीटीबी सब्जीमंडीत व्यापारी व शेतकऱ्यामध्ये सोशलसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कठडे आणि दोर बाधून पाच फुटाचे अंतर तयार केले आहे. सब्जीमंडीच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप लावण्यात आला आहे. यातून सर्व शेतकरी आणि व्यापारी जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. १२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून येथे असणाºया सर्वांना प्रवेशपत्र आणि मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. बाजार सकाळी ६ वाजतापासून सुरु होत असून ध्वनीक्षेपकावरुन सतत सुचना दिल्या जातात. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक कृषी अधिकाºयाचे सहकार्य लाभत असल्याचे बंडू बारापात्रे यांनी सांगितले. कोरोना सारख्या गंभीर आजाराच्या परिस्थितीत शेतकरी आपला जीव धोक्यात घालून जिल्ह्यातील दहा लाख नागरिकांपर्यंत भाजीपाला पोहचवित आहे, असे असताना प्रशासनाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. एवढे असतानाही काहीजण आमच्यावर आक्षेप घेत आहे. आम्ही चुकलो नाही पण प्रशासनाला तसे वाटत असेल तर भाजीपाला बंदचा आदेश द्यावा, यात शेतकऱ्याचेच नुकसान होणार आहे. अत्याचार होत असतील तर आम्ही रस्त्यावर उतरु अशा इशारा बारापात्रे यांनी दिला. यावेळी भाजीव्यापारी अतूल मानकर, इमरान शेख, दिपक पराते, मंगेश राऊत, महेंद्र मेंढे यांच्यासह आमगावचे शेतकरी राजेश सार्वे, डवाचे शेतकरी प्रकाश मस्के, गांगलवाडाचे रमेश सलामे, गराडाचे जगदिश निंबार्ते यांनीही आपले अनुभव सांगितले. पत्रपरिषदेला सुधीर धकाते उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक