शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

गणेशपूर क्षेत्रातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST

भंडारा : जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन आदर्श युवा मंचतर्फे पालकमंत्री विश्वजित कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले ...

भंडारा : जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन आदर्श युवा मंचतर्फे पालकमंत्री विश्वजित कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले .

निवेदनात गणेशपूर येथील पीडित आणि गोसे पीडितअंतर्गत येत असलेल्या आंबेडकर वॉर्ड आणि सुभाष वॉर्डात पुनर्वसन नवीन पट्टे देण्यात यावे, पिंडकेपार पुनर्वसन मुद्दा हा त्वरित मार्गी लावण्यात यावा, बेला येथे नवीन मानव मंदिराचा प्रस्ताव दाखल, दवडीपार / बेला येथील पुनर्वसन त्वरित मार्गी लावावे, कोरंभी देवी या गावाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केलेले असून याच्या गोठा फंड आपल्या स्थानिक निधीतून ठेवून त्याला लवकरात लवकर विकसित करावे. यावरून युवक वर्गांना मोठा रोजगार मिळेल. गणेशपूर ते खात रोड येथील रेल्वे रूळ उठलेली असून तेथून त्वरित नवीन रस्त्याची स्थापना करावी जेणेकरून लोकांना अंतर्भाग क्षेत्रामधून लवकरात लवकर रहदारी करणे सोपे होईल आणि अपघात देखील कमी होतील आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी समक्ष बोलून मागण्यांवर त्वरित कारवाई व्हावी यासाठीदेखील निर्देश दिले. याप्रसंगी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्क, संजू मते, लुकेश जोध, सौरभ साखरकर, स्वप्निल जांभूळकर, पारस वैद्य, अतुल वंजारी आदी उपस्थित होते.