शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

सोलर पंप ९ महिन्यांपासून बंद, शेतकरी अडचणीत; पाण्याअभावी होतेय धानपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:39 IST

Bhandara : ९ महिन्यांपासून सोलर पंप बंद, तक्रारीनंतरही दखल नाही

सिल्ली-आंबाडी : तालुक्यातील बोरगावं बुज. येथील अल्पभूधारक शेतकरी निर्मल चतुराम बावनकुळे यांनी शेती सिंचनासाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेतून सोलर पंप लावले. मात्र सोलर पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील नऊ महिन्यापासून सोलर बंद आहे. कंपनीला वारंवार निवेदन देऊन देखील कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे.

शेती ही पाण्याशिवाय होऊ शकत नाही. आधुनिक पद्धतीने शेतपिके घेण्यासाठी सबसीडीवर कुसुम सोलर योजना सुरू केली. निर्मल बावनकुळे यांनी ४ वर्षांपूर्वी शेतावर जे. के. कंपनीचे पाच वर्ष वॉरंटी असलेले सोलर पंप लावले. पाण्याच्या भरोशावर विविध पिकाची लागवड केली. आता शेतात नगदी भाजीपाला लावला आहे.

दाद मागावी तरी कुठे ?मागील नऊ महिन्यापासून सोलर पंप बंद असून कंपनीला वारंवार निवेदन दिले. मात्र अद्याप कंपनीचा एकही प्रतिनिधी सोलर दुरुस्तीसाठी आला नसून केवळ याला फोन करा, त्याला फोन करा असा चालढकलपणा सुरू आहे. सोलर घेण्यापूर्वी कंपनीचे एजंट चकरा मारतात. मात्र एखादा विकून झाले की शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दाद कुठे मागावी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.  

"पाण्याअभावी शेतातील हिरवा भाजीपाला करपण्याच्या मार्गावर असून उन्हाळी धानपिकाची रोपेही पिवळी पडली. सोलर कंपनीचे प्रतिनिधी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी काय करावे? सुचत नाही."- निर्मल बावनकुळे, शेतकरी बोरगाव 

टॅग्स :farmingशेतीbhandara-acभंडारा