शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

धानपीक उत्पादक दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: October 25, 2014 22:35 IST

मागील दोन तीन वर्षात शेतकरी धानपिकाला त्रस्त झाले आहेत. दरवर्षी येणारे नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यावर्षी कोरडवाहू शेतकऱ्यांना चौरास भागात पावसाने पाठ फिरवल्याने

कोंढा (कोसरा) : मागील दोन तीन वर्षात शेतकरी धानपिकाला त्रस्त झाले आहेत. दरवर्षी येणारे नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यावर्षी कोरडवाहू शेतकऱ्यांना चौरास भागात पावसाने पाठ फिरवल्याने धानाची उतारी झपाट्याने कमी झाली आहे. अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांना तर धानाचे वाळलेले रोप कापण्याची पाळी आल्याने दिवाळीपुर्वी शेतकरी आर्थिक चिंतेत आहे.कोंढा परिसरातील चौरास भागात धान हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. १०० दिवसाचे धानाचे पिक दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या हातात येते. पाणी पाऊस ठिक असल्यास हलक्याप्रतीच्या धानपिकाचे चूर्णा करून शेतकऱ्याजवळ दिवाळीसाठी पैसा येत असे. यावर्षी पावसाचे प्रमाण परिसरात अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना दुबार तिबार धानाचे रोप लावावे लागले. अशातच पावसाने आॅक्टोंबर महिन्यात पाठ फिरवल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांचे पिक गेले. ज्यांचे धानपीक तलाव, कालव्याचे पाणी घेवून पीकले ते देखिल पूर्णत: निघण्यास उशिर आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा विचारदेखील प्रशासनाने केला नाही. त्यामुळे शेतकरी सध्यातरी चिंतेत सापडला आहे. धान शेतीचा खर्च ऐकरी जवळपास २० हजार रूपये आला आहे. पण हे रूपयेदेखील कोरडवाहू शेतकऱ्यांची निघण्याची चिन्हे दिसत नाही. कोंढा, कोसरा, चुऱ्हाड, सोमनाळा, नवेगाव, सोनेगाव, विरली खं. व इतर गावच्या कोरडवाहू शेतकरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर)