शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आयटी प्रश्नमंजुषा स्पर्धेत शास्त्री विद्यालयाची चमू देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:31 IST

येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील चमूने ‘रूरल आयटी’ या प्रश्नमंजूषा स्पर्धेत देशातून अव्वल क्रमांक प्राप्त केला. प्रथम पशिने व ऋषी सारडा अशी या विजेत्या चमूमधील विद्यार्थ्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देलाल बहादूर शास्त्री विद्यालयातील चमूने ‘रूरल आयटी’ या प्रश्नमंजूषा स्पर्धेत देशातून अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील चमूने ‘रूरल आयटी’ या प्रश्नमंजूषा स्पर्धेत देशातून अव्वल क्रमांक प्राप्त केला. प्रथम पशिने व ऋषी सारडा अशी या विजेत्या चमूमधील विद्यार्थ्यांची नावे आहेत.दरवर्षी घेण्यात येणाºया या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात कर्नाटक चमू व इतर चार अशा पाच चमुंचा पराभव करून सदर यश संपादीत केले. ही स्पर्धा टाटा सर्व्हिस मार्फत आयोजित करण्यात येत असून विजेत्यांना शिल्ड, एक लाख रूपये रोख, बॅग, अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तु सोबत शिष्यवृत्ती अशा स्वरूपात बक्षीस मिळाले आहे.विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय मार्गदर्शक प्रा. एस.जी. यावलकर, प्राचार्य डी.व्ही. देशमुख, प्रा. एन.जी. गायधने, अन्य शिक्षकवृंद व पालकांना दिले आहे.