शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

उत्पन्न वाढीसाठी कृषी विद्यापीठाचेच बियाणे वापरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना विज्ञानाची कास धरुन कृषी विभाग, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ व महाबिजचे तांत्रिक अधिकारी यांची वेळोवेळी मदत घेण्याचे व उत्पन्न वाढविण्याचे मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी भात शेतीसह भाजीपाला व फळपिकाचे नियोजन करुन शेतीतून उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देजी. आर. श्यामकुंवर : पहेला येथे धान पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम, परिसरातील १५० शेतकऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भात पिकाची लागवड, योग्य वाणाची निवड, रोग किडीचा बंदोबस्त तसेच योग्य वेळी योग्य प्रमाणात खताचे नियोजन करण्याचे आवाहन कृषी संशोधन केंद्र साकोलीचे वरिष्ट भात पैदासकार डॉ. जी. आर. श्यामकुंवर यांनी केले. बियाणांची निवड करतांना आवश्यक त्या सर्व चाचण्यांमधून पास होणारे महाबिज किंवा कृषी विद्यापिठाचेच बियाणे प्राधान्याने वापरण्याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.बियाणे व्यवसायात मोलाचे कार्य गत चार दशकापासून करीत असलेल्या महाबिज या शेतकऱ्यांच्या व महाराष्ट्र शासनाच्या बियाणे कंपनीचे वतीने व कृषी विभाग तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, कृषी संशोधन केंद्र साकोली यांचे सौजन्याने महाबिज उत्पादित नवीन भाताचे वाण सीओ-५१ व पीडीकेव्ही-तिलक या वाणाचा पिक प्रात्यक्षिक पहेला येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना विज्ञानाची कास धरुन कृषी विभाग, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ व महाबिजचे तांत्रिक अधिकारी यांची वेळोवेळी मदत घेण्याचे व उत्पन्न वाढविण्याचे मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी भात शेतीसह भाजीपाला व फळपिकाचे नियोजन करुन शेतीतून उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले.उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना महाबिजचे विभागीय व्यवस्थापक सुरेश गायकवाड म्हणाले, शेतीला विज्ञानाच्या जोडीने करण्याशिवाय पर्याय नाही. दिवसेंदिवस होत असलेल्या वातावरण व हवामानातील बदलावर मात करायची असल्यास विज्ञान व शास्त्रज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. पयार्याने उत्पन्न वाढेल, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक यशवंत कामडी यांनी सीओ-५१ व पीडीकेव्ही-तिलक या नवीन भाताचे वाणाचे गुणधर्म उपस्थितांना सांगितले. शेतीतून उत्पन्न वाढविण्याकरीता भात पिकासोबतच केळी व पपई सारखे फळ पिके घेतल्यास शेतीतून उत्पन्न वाढविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाबिजकडे केळीची जी-९ या वाणाची उती संवर्धित एक सारख्या वयाची आणि सारख्या आकाराची विषाणू रहित रोगमुक्त रोपे प्रती रोप १३.५० रुपये प्रमाणे उपलब्ध आहेत. संकरीत पपई या वाणे तैवाण-रेड लेडी-७८६ या वाणाचे अनुवांशिक शुध्दता असलेले रोपे रुपये १३ प्रती रोप प्रमाणे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.संचालन महाबिजचे सहाय्यक क्षेत्र अधिकारी आनंद चौधरी यांनी केले. आभार मंडळ कृषी अधिकारी पाल यांनी मानले. या कार्यक्रमास पहेला व जवळपासच्या गावातील १५० शेतकºयांनी पिक प्रात्यक्षिकचा लाभ घेतला.

टॅग्स :agricultureशेतीuniversityविद्यापीठ