शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणी निर्माण करणे शक्य नसल्याने त्याचे जतन करा

By admin | Updated: March 21, 2016 00:29 IST

पाणी नैसर्गिक संपत्ती आहे. अन्य उत्पादनाप्रमाणे पाणी कारखान्यात निर्माण करता येत नाही.

जलजागृती : अर्चना वैद्य यांचे प्रतिपादन पवनी : पाणी नैसर्गिक संपत्ती आहे. अन्य उत्पादनाप्रमाणे पाणी कारखान्यात निर्माण करता येत नाही. त्यामुळे त्याचे जतन करावे. तसेच नदी नाल्यांमध्ये टाकावू वस्तू व केरकचरा टाकून पाणी दूषित करण्याचे टाळावे असे प्रतिपादन सभापती अर्चना वैद्य यांनी केले.जलजागृती सप्ताहाच्या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परीषद सभापती निळकंठ टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती अल्का फुंडे, जि.प. सदस्य मनोरथा जांभुळे, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, बंडू ढेंगरे, मनोहर आकरे, मंगला रामटेके, तुळशीदास कोल्हे यावेळी उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रभाकर लेपसे, शाखा अभियंता हेडावू, राजू येरणे, जि.प. सदस्य मनोरथा जांभुळे, उपसभापती अल्का फुंडे, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी यांनी पाण्याची जोपासना, वापर व गुणवत्ता तसेच अशुद्ध पाण्यापासून होणारे आजार या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गट विकास अधिकारी बी.वाय. निमसरकार यांनी केले. कार्यशाळेसाठी ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, वैद्यकीय व शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच जलसुरक्षक उपस्थित होते. संचालन एस.बी. साळवे यांनी तर आभार तेलमासरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)