शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
4
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
5
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
6
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
9
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
10
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
11
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
12
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
13
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
14
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
15
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
16
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
17
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
18
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
19
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
20
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'

पाणी निर्माण करणे शक्य नसल्याने त्याचे जतन करा

By admin | Updated: March 21, 2016 00:29 IST

पाणी नैसर्गिक संपत्ती आहे. अन्य उत्पादनाप्रमाणे पाणी कारखान्यात निर्माण करता येत नाही.

जलजागृती : अर्चना वैद्य यांचे प्रतिपादन पवनी : पाणी नैसर्गिक संपत्ती आहे. अन्य उत्पादनाप्रमाणे पाणी कारखान्यात निर्माण करता येत नाही. त्यामुळे त्याचे जतन करावे. तसेच नदी नाल्यांमध्ये टाकावू वस्तू व केरकचरा टाकून पाणी दूषित करण्याचे टाळावे असे प्रतिपादन सभापती अर्चना वैद्य यांनी केले.जलजागृती सप्ताहाच्या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परीषद सभापती निळकंठ टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती अल्का फुंडे, जि.प. सदस्य मनोरथा जांभुळे, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, बंडू ढेंगरे, मनोहर आकरे, मंगला रामटेके, तुळशीदास कोल्हे यावेळी उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रभाकर लेपसे, शाखा अभियंता हेडावू, राजू येरणे, जि.प. सदस्य मनोरथा जांभुळे, उपसभापती अल्का फुंडे, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी यांनी पाण्याची जोपासना, वापर व गुणवत्ता तसेच अशुद्ध पाण्यापासून होणारे आजार या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गट विकास अधिकारी बी.वाय. निमसरकार यांनी केले. कार्यशाळेसाठी ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, वैद्यकीय व शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच जलसुरक्षक उपस्थित होते. संचालन एस.बी. साळवे यांनी तर आभार तेलमासरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)