शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

लाखनी तालुक्यात रेती तस्करी धडाक्‍यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती वाहतूकदारांकडून गरजू घरकुल लाभार्थी तसेच इतर बांधकामधारकांना मनमानी ...

दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती वाहतूकदारांकडून गरजू घरकुल लाभार्थी तसेच इतर बांधकामधारकांना मनमानी दराने रेतीची विक्री करून रेती तस्कर गरजूंची अक्षरशः लूट करीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध्य रेती तस्करीला आळा घालण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा राबवून सक्षम पथकांची निर्मिती करावी, तसेच घरकुल व इतर इमारत बांधकामासाठी वाजवी दरात रेती उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून रेतीघाटांचा लवकरात लवकर लिलाव करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

३१ मार्चपर्यंत काम करणारी पथके गायब

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मागील महिन्यातील ३१ मार्चपर्यंत रेती उत्खनन व चोरीवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि संबंधित साजाचे तलाठी व कोतवाल असलेले सक्रिय फिरते पथक तयार करून कित्येक रुपयांचा महसूल गोळा केला होता. चोरट्या मार्गाने पकडलेली वाहने तहसीलला जमा केली होती. मात्र आता नवीन आर्थिक वर्षाचा एप्रिल महिना सुरू होऊनही महसूल विभागाने पथकास मुदतवाढ न दिल्यामुळे व नवीन आदेश न काढल्यामुळे सर्रासपणे पालांदूर येथील बाजार चौकातून व पोलीस ठाण्यासमोरूनच जनतेच्या रक्षकांच्या डोळ्यांदेखत संचारबंदीतही रेती तस्करांकडून रेतीची चोरटी वाहतूक सुरूच आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी रेती चोरी वाढल्याचे दिसून येत असूनसुद्धा एकीकडे रात्रीची संचारबंदी व दुसरीकडे सर्रास रेतीचोरी हे समीकरण न समजण्यापलीकडे आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून उपाययोजना करण्याची नितांत गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.