शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

विलायची, कापूरची विक्री वाढली

By admin | Updated: February 23, 2015 01:05 IST

कापूर आणि विलायची जवळ बाळगून त्याचा गंध घेत राहिल्यास स्वाईन फ्लू या आजारापासून बचाव होऊ शकतो, अशा उपायाची चर्चा आहे.

‘स्वाईन फ्लू’ : नागरिकांत भीती कायमभंडारा : कापूर आणि विलायची जवळ बाळगून त्याचा गंध घेत राहिल्यास स्वाईन फ्लू या आजारापासून बचाव होऊ शकतो, अशा उपायाची चर्चा आहे. त्यामुळे हा उपाय बहुतेक जण करीत असल्यामुळे किराणा दुकानांमध्ये या दोन जिन्नसांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.कडूनिंबाचा पाला वा त्याच्या काड्या, गुडवेल, निलगिरी या वस्तूंपासून बनविलेला काढा सेवन केल्यास स्वाईन फ्लूची बाधा होत नाही, असे सांगितले जात आहे. यामुळे या वस्तूंची विक्री ही जोरात सुरू आहे. लोकांचा कापूर आणि विलायची यांच्या मिश्रणाच्या वासावर एवढा विश्वास आहे की, बरेच जण आपल्याजवळ हे साहित्य बाळगत असल्याचे दिसून येत आहे. येथील एका डॉक्टरने सांगितले की, हल्ली बरेच जण कापूर व विलायची बाळगू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)गर्दीत दिसू लागले मास्कसार्वजनिक ठिकाणी या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या कारणावरून यात्रेदरम्यान गर्दीमध्ये मास्क लावून फिरत असल्याचे दिसून आले. आजाराच्या भीतीमुळे मास्कची मागणी वाढली असून बसमध्ये मास्क लावलेले प्रवासी दिसून आले आहेत.