शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांचा शेतात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:46 IST

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदी काठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदी काठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. वन कायद्यामुळे हात बांधलेले असल्यामुळे या प्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता अडचणी येत आहेत. त्यामुळे पिकांचे सुमार नुकसान सहन करावे लागत आहे.पालांदुरात मºहेगाव नाल्याजवळ वनराई व दाट झुडपे आहेत. त्या परिसरात वन्यप्राण्यांना लपून राहण्यासाठी सुरक्षा मिळत आहे. या सुरक्षेपासून शेतातील धान व कडधान्य पिकांचे सुमार नुकसान होत आहे. वनविभागाचे कर्मचारी किटाडी व अड्याळ येथे कार्यरत असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी माहिती द्यायला व कागदी प्रक्रिया करण्याकरिता कमी पडत आहे. यात शेतकºयांचे दररोज नुकसान होत आहे. यामुळे शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचे पंचनामे होत नाही. परिणामी शेतकºयांना न्याय मिळत नाही. वनविभागाने शेतकरी हितार्थ धोरण राबवित शेतकºयांना सकारात्मक सहकार्य करावे, अशी मागणी पालांदूर, मºहेगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्याने वनक्षेत्राधिकारी, बीटरक्षक, वनरक्षक यांना सूचना देणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त शेतात पंचनामा करून पिकांचे नुकसान बघून भरपाई देण्यात येईल.- हनुमंत मुसले, वनरक्षक,किटाडी वनविभाग.