शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

रोहयोच्या विहिरींना ११ गावे मुकणार

By admin | Updated: January 11, 2016 00:30 IST

राज्य शासनाने रोहयोमध्ये थेट विहिर बांधकामाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचे नियोजन असले ...

२३७ विहिरीचे नियोजन : उदासीनता कारणीभूतरंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)राज्य शासनाने रोहयोमध्ये थेट विहिर बांधकामाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचे नियोजन असले तरी तुमसर तालुक्यातील ११ गावातुन विहिर मंजुरीचे प्रस्तावच देण्यात आले नाही. यामुळे ग्राम पंचायतीची उदासिनता दिसून आली आहे. यात सिहोरा परिसरातील सात गावांचा समावेश आहे.रोहयो योजनेत कुशल आणि अकुशल कामाचे नियोजन करण्यात येत आहे. या योजनेत आधी सिमेंट रस्ते व नाली बांधकाम करण्यात आली आहेत. अनेक गावात सिमेंट रस्ते व समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. गावात वर्दळ नसतांना ही अशा जागेत सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाली आहेत. यामुळे शासनाचा निधी व्यर्थ गेला आहे. यामुळे रोहयो योजना शेतकऱ्यांचे शेत शिवारात राबवण्यिाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रोहयो अंतर्गत विहिर बांधकाम करण्यासाठी तीन लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध केला जाणार आहे. यात दोन लाखांचे कुशल व एक लाख खर्चाचे अकुशल कामे केली जाणार असुन मजुराच्या हाताला काम मिळणार आहे. या योजनेत प्रस्ताव मागविण्यात आले असून तुमसर पंचायत समिती अंतर्गत ३२७ विहिर बांधकाम मंजुरीचे नियोजन करण्यात आले आहे. यात गाव निहाय बपेरा, ढोरवाडा व बोरगाव येथे एक, बाम्हणी, चुल्हाड, देवरीदेव, गर्रा बघेडा, धुटेरा, हरदोली (आ), कर्कापुर, खापा, कोष्टी, मच्छेरा, मांगली (दे), परसवाडा, साखडी, सिहोरा, तामसवाडी, उमरवाडा, येदरबुची, कारली, परसवाडा येथे दोन विहिरी, आलेसुर, चारगाव, चिखली, देव्हाडी, डोंगरी बु., धनेगाव, हसारा, कुरमुडा, मांगली, मोहगाव, पाथरी, पवनारा, पवनारखारी, पिपरा, पिटेसुर, राजापुर, रनेरा, रुपेरा, सिंदपुरी, सितासावंगी, सोरना, टेमनी येथे तीन विहिरी, आंबागड, बोरी, चुल्हारडोह, दावेझरी, देवसर्रा, हिंगणा, खरबी, महालगाव, मुरर्ली, सोनेगाव, सुकळी, वाहनी येथे चार विहीरी, डोंगरला, कवलेवाडा, मिटेवानी, नाकाडोंगरी, पांजरा, सिलेगाव येथे पाच विहिरी, चांदपुर, चिचोली, देवनारा, गोबरवाही, गोंदेखारी, गुडसे, हरदोली, खैरलांजी, लोभी, लोहारा, मांडगी, मोहाडी, मोहगाव (ख.), पचारा येथे सहा विहिरी, आसलपानी, आष्टी, रोंघा येथे सात विहिरी, चिखला येथे १० तर येरली येथे ११ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.दरम्यान बाळापुर, बपेरा (सि.), बिनाखी, गोंडीटोला, नवरगाव, पवनारा, पिपरी (चुन्ही), सितेपार, सोंड्या, स्टेशनटोली, सुकडी (नकुल), सुसुरडोह, तुकडा, वारपिंडकेपार अशा ११ गावांचे शेतकऱ्यांना विहिर मजुरींचे प्रस्ताव आले नसल्याने नियोजन तयार करण्यात आले नाही. यामुळे या गावातील शेतकरी विहिर बांधकामाला मुकणार आहेत.