शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

रोहयोच्या विहिरींना ११ गावे मुकणार

By admin | Updated: January 11, 2016 00:30 IST

राज्य शासनाने रोहयोमध्ये थेट विहिर बांधकामाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचे नियोजन असले ...

२३७ विहिरीचे नियोजन : उदासीनता कारणीभूतरंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)राज्य शासनाने रोहयोमध्ये थेट विहिर बांधकामाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचे नियोजन असले तरी तुमसर तालुक्यातील ११ गावातुन विहिर मंजुरीचे प्रस्तावच देण्यात आले नाही. यामुळे ग्राम पंचायतीची उदासिनता दिसून आली आहे. यात सिहोरा परिसरातील सात गावांचा समावेश आहे.रोहयो योजनेत कुशल आणि अकुशल कामाचे नियोजन करण्यात येत आहे. या योजनेत आधी सिमेंट रस्ते व नाली बांधकाम करण्यात आली आहेत. अनेक गावात सिमेंट रस्ते व समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. गावात वर्दळ नसतांना ही अशा जागेत सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाली आहेत. यामुळे शासनाचा निधी व्यर्थ गेला आहे. यामुळे रोहयो योजना शेतकऱ्यांचे शेत शिवारात राबवण्यिाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रोहयो अंतर्गत विहिर बांधकाम करण्यासाठी तीन लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध केला जाणार आहे. यात दोन लाखांचे कुशल व एक लाख खर्चाचे अकुशल कामे केली जाणार असुन मजुराच्या हाताला काम मिळणार आहे. या योजनेत प्रस्ताव मागविण्यात आले असून तुमसर पंचायत समिती अंतर्गत ३२७ विहिर बांधकाम मंजुरीचे नियोजन करण्यात आले आहे. यात गाव निहाय बपेरा, ढोरवाडा व बोरगाव येथे एक, बाम्हणी, चुल्हाड, देवरीदेव, गर्रा बघेडा, धुटेरा, हरदोली (आ), कर्कापुर, खापा, कोष्टी, मच्छेरा, मांगली (दे), परसवाडा, साखडी, सिहोरा, तामसवाडी, उमरवाडा, येदरबुची, कारली, परसवाडा येथे दोन विहिरी, आलेसुर, चारगाव, चिखली, देव्हाडी, डोंगरी बु., धनेगाव, हसारा, कुरमुडा, मांगली, मोहगाव, पाथरी, पवनारा, पवनारखारी, पिपरा, पिटेसुर, राजापुर, रनेरा, रुपेरा, सिंदपुरी, सितासावंगी, सोरना, टेमनी येथे तीन विहिरी, आंबागड, बोरी, चुल्हारडोह, दावेझरी, देवसर्रा, हिंगणा, खरबी, महालगाव, मुरर्ली, सोनेगाव, सुकळी, वाहनी येथे चार विहीरी, डोंगरला, कवलेवाडा, मिटेवानी, नाकाडोंगरी, पांजरा, सिलेगाव येथे पाच विहिरी, चांदपुर, चिचोली, देवनारा, गोबरवाही, गोंदेखारी, गुडसे, हरदोली, खैरलांजी, लोभी, लोहारा, मांडगी, मोहाडी, मोहगाव (ख.), पचारा येथे सहा विहिरी, आसलपानी, आष्टी, रोंघा येथे सात विहिरी, चिखला येथे १० तर येरली येथे ११ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.दरम्यान बाळापुर, बपेरा (सि.), बिनाखी, गोंडीटोला, नवरगाव, पवनारा, पिपरी (चुन्ही), सितेपार, सोंड्या, स्टेशनटोली, सुकडी (नकुल), सुसुरडोह, तुकडा, वारपिंडकेपार अशा ११ गावांचे शेतकऱ्यांना विहिर मजुरींचे प्रस्ताव आले नसल्याने नियोजन तयार करण्यात आले नाही. यामुळे या गावातील शेतकरी विहिर बांधकामाला मुकणार आहेत.