शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ धुवा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 23:46 IST

गावाचा खरा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम ग्रामस्थांनी शौचालयाचा नियमित वापर करून कोणीही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही,

ठळक मुद्देएस.एस. हातझाडे यांचे प्रतिपादन : खुटसावरीत हात धुवा दिन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गावाचा खरा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम ग्रामस्थांनी शौचालयाचा नियमित वापर करून कोणीही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही, तसेच हात स्वच्छ धुतले नाही तर हाताला लागलेला मळ शरीरात जाऊन रोगाला आमंत्रण मिळेल. म्हणून निरोगी आरोग्यासाठी हात स्वच्छ धुवा, असे आवाहन ग्रामसेवक एस. एस. हातझाडे यांनी व्यक्त केले.भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुटसावरी येथे बुधवारी हात धुवा दिन कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजय वासनिक होते. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शालिक कोकोडे, तंमुसचे माजी अध्यक्ष पुरूषोत्तम गिरीपुंजे, रविंद्र वासनिक, आशावर्कर सुजाता साखरे प्रामुख्याने उपस्थित होते. सरपंच विजय वासनिक म्हणाले, शिक्षणासह विद्यार्थ्यांना आरोग्याविषयीचे धडे दिल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. हे कार्य केवळ शिक्षकांपुरते मर्यादित नसून त्याचे पालन पालकांनी देखील करणे तेवढेच महत्वाचे आहे. गावात व शाळा परिसरात स्वच्छता बाळगण्यासाठी प्रत्येकानी पुढाकार घेतल्यास निरोगी आरोग्याचा स्वप्न साकार होऊ शकतो. या कार्यात सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शरीरातील अवयवांची पाहणी उपस्थितांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक शिक्षिका पुनम राघोर्ते यांनी केले. संचालन शिल्पा कांबळे तर आभार प्रदर्शन मंगला मस्के यांनी केले.