शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

तांदळाचे भाव गडगडले गिरणी मालक अडचणीत

By admin | Updated: January 7, 2016 00:59 IST

खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात धानाचे उत्पादन झाले. तरी भाव गडगडत आहेत.

कोंढा (कोसरा) : खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात धानाचे उत्पादन झाले. तरी भाव गडगडत आहेत. याला केंद्र व राज्य शासनाचे धोरण कारणीभूत आहे. अशी धान उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता तयार झाली आहे. धानाला योग्य भाव नसल्याने अनेक राईस मिलमध्ये भात भरडण्याकडे शेतकरी डोळेझाक करीत आहे. यामुळे गिरणीमालक देखील संकटात सापडले आहे.पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. सतत तीन वर्षापासून दुष्काळ, अतिवृष्टी किडीचा प्रादुर्भाव अशा संकटात सापडत आहे. त्यामुळे धानाचे उत्पादनात घट होत आहे. यावर्षी तर एकरी १० ते १५ पोते धान झाले. धानाला योग्य भाव नाही. अनके गिरणीमालक धान खरेदी करतात व धानाचे मिलिंग करून तांदूळ बनवून मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. काही व्यापारी धानाची खरेदी करून मिलिंग करून तांदूळ बनवून विकत असतात. ठोकळ प्रतीचे धान आधारभूत केंद्रावर विकतात. पण बारीक पोते असलेले धान सध्या २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल व्यापारी घेत आहेत. त्याचे तांदूळ बनवितात. पण तांदळाला उठाव नसल्याने तांदूळ गिरणीमध्ये तुंबून आहे. भाव कमी असल्याने शेतकरी धान घरी भरून ठेवतात. तर काही शेतकरी गिरणीच्या बाहेर धानाच्या पोत्याच्या थप्प्या लावून ठेवत आहेत. भंडारा जिल्ह्यात पवनी, भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदूर तालुक्यात धानाचे उत्पादन भरमसाठ आहे. (वार्ताहर)