शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

तांदळाचे भाव गडगडले गिरणी मालक अडचणीत

By admin | Updated: January 7, 2016 00:59 IST

खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात धानाचे उत्पादन झाले. तरी भाव गडगडत आहेत.

कोंढा (कोसरा) : खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात धानाचे उत्पादन झाले. तरी भाव गडगडत आहेत. याला केंद्र व राज्य शासनाचे धोरण कारणीभूत आहे. अशी धान उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता तयार झाली आहे. धानाला योग्य भाव नसल्याने अनेक राईस मिलमध्ये भात भरडण्याकडे शेतकरी डोळेझाक करीत आहे. यामुळे गिरणीमालक देखील संकटात सापडले आहे.पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. सतत तीन वर्षापासून दुष्काळ, अतिवृष्टी किडीचा प्रादुर्भाव अशा संकटात सापडत आहे. त्यामुळे धानाचे उत्पादनात घट होत आहे. यावर्षी तर एकरी १० ते १५ पोते धान झाले. धानाला योग्य भाव नाही. अनके गिरणीमालक धान खरेदी करतात व धानाचे मिलिंग करून तांदूळ बनवून मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. काही व्यापारी धानाची खरेदी करून मिलिंग करून तांदूळ बनवून विकत असतात. ठोकळ प्रतीचे धान आधारभूत केंद्रावर विकतात. पण बारीक पोते असलेले धान सध्या २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल व्यापारी घेत आहेत. त्याचे तांदूळ बनवितात. पण तांदळाला उठाव नसल्याने तांदूळ गिरणीमध्ये तुंबून आहे. भाव कमी असल्याने शेतकरी धान घरी भरून ठेवतात. तर काही शेतकरी गिरणीच्या बाहेर धानाच्या पोत्याच्या थप्प्या लावून ठेवत आहेत. भंडारा जिल्ह्यात पवनी, भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदूर तालुक्यात धानाचे उत्पादन भरमसाठ आहे. (वार्ताहर)