शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाचे दर घसरले

By admin | Updated: December 27, 2015 00:51 IST

केंद्र सरकारने हरितक्रांती करीत तंत्रज्ञानाने शेती करण्याचे आवाहन केले. खर्चाची मर्यादा कमाल करून आयात बंद करून निर्यात काही काळ सुरु केली.

पालांदूर : केंद्र सरकारने हरितक्रांती करीत तंत्रज्ञानाने शेती करण्याचे आवाहन केले. खर्चाची मर्यादा कमाल करून आयात बंद करून निर्यात काही काळ सुरु केली. परंतु मागील वर्षापासून निर्यात थांबल्याने फाईन धान, तांदळाला योग्य बाजारपेठ नसल्याने धान, तांदळाचे दर घसरले असून चांगल्या धानाची शेती संकटात आली आहे.भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व अर्धा नागपूर जिल्ह्यात धान पिक घेत जाड व फाईन धान पिकविले जाते. सिंचीत शेतीत फाईन धान पिकविले जाते. तर कोरडवाहू शेतीत जाड धानाला कमी खर्चामुळे प्राधान्य दिले जाते. प्रक्रियेला उद्योगात जाड धानावर प्रक्रिया करून पोहे, मुरमुरा, चिवडी तयार केली जाते. महाराष्ट्रात प्रक्रिया उद्योग अत्यल्प असल्याने जाड धानाला भाव नाही. पालांदूर जवळील पाथरी, मऱ्हेगाव, लोहारा, नरव्हा, खराशी, खुनारी आदी गावातून व्यापाऱ्यांच्या मदतीने रोजच जाड धानाचे ट्रक आंध्रप्रदेशात जात असल्याचे कळले. नेट बँकेच्या सुविधेमुळे व्यवहार होत असून खासगी व्यापारी मालामाल होत असून शेतकरी मात्र जिथल्या तिथेच आहे.बारीक धानात जय श्रीराम, एचएमटी, आरपीएन ला मान्यता असून यांचा एकरी उत्पन्न जाड धान्याच्या निम्मेच असते. आज जयश्रीराम धान २००० रुपये तर तांदूळ ३३०० ते ३५०० रुपये पर्यंत मागील वर्षाला याच धानाला २८०० - ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव असून ४५०० - ४८०० रुपये दराने तांदूळ विकल्या गेला. भंडाऱ्यातील तांदूळ महोत्सवातही चांगली मागणी होती. यात शेतकरी ग्राहक असा थेट व्यवहारामुळे व्यवहार पारदर्शक घडतो. हाच तांदूळ मुंबई दिल्लीला १०० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. (वार्ताहर)