शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस, तुडतुड्याने धान संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

करडी परिसरातील मागील पाच वषाँचा आढावा घेतल्यास दरवषी बेभरवस्याच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेला दिसून आला. भंडारा जिल्ह्यात भा पिकाची सहा हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. परंतू नदी, नाले काठावरील शेतात आलेल्या दोन वेळच्या महापुरामुळे तूर व तिळाचे पीक नेस्तनाबुत झाले.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : कळपा पालटणे व पाणी काढण्यासाठी अतिरिक्त खर्च

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : परतीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. सततचे ऊन पाऊस व सावल्यांच्या खेळात शेतकरी भरडला जात आहे. परतीच्या मुसळधार पावसाने हलक्या धानाच्या कळपा पाण्यात सडल्या. धानाच्या लोंबा कुजल्या. लोंबी कुजल्या. लोंबीवरील धान वादळांमुळे जमिनीवर लोटून जमिनदोस्त झाले. पाण्याचा निचरा न होणाऱ्या शेताची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. धान कापणी व भीजलेल्या कळपा पालटविण्यासाठी अधिक खर्च करावा लागतो आहे.करडी परिसरातील मागील पाच वषाँचा आढावा घेतल्यास दरवषी बेभरवस्याच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेला दिसून आला. भंडारा जिल्ह्यात भा पिकाची सहा हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. परंतू नदी, नाले काठावरील शेतात आलेल्या दोन वेळच्या महापुरामुळे तूर व तिळाचे पीक नेस्तनाबुत झाले.गत आठवड्यापासून परतीच्या पावसाने झोडपणे सुरू केले आहे. हलके धान कापणी व मळणीवर तर भारी धान परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना महापूर व अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. लोंबीवर आलेले धान जमिनदोस्त लोळले असून त्यावर पाणी साचले आहे. शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांना अर्धा किमीपर्यंत रस्त्याच्या कडेने नाल्या काढाव्या लागत आहेत. अनेकांनी डिझेल इंजीनचा वापरही सुरू केला आहे. कापणी केलेल्या कळपा पाण्यात सडल्या असून सडका वास शेतिशवारात पसरला आहे. त्यातच रोगांनी धानाचे नुकसान केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती