शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

सेवानिवृत्तांचे पेन्शन थांबले

By admin | Updated: March 30, 2017 00:30 IST

संगणकात बिघाडाचे कारण सांगुन गत महिन्यापासून जिल्ह्यातील आठशे पेंशनर्सची पेंशन थांबवून सेवानिवृत्त झालेल्यांना ....

बँकेकडून अन्याय : उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवरराहुल भुतांगे तुमसर संगणकात बिघाडाचे कारण सांगुन गत महिन्यापासून जिल्ह्यातील आठशे पेंशनर्सची पेंशन थांबवून सेवानिवृत्त झालेल्यांना तसेच जेष्ठ नागरिकांना प्रताडीत करण्याचा प्रकार राष्ट्रीयकृत बँकेनी सुरु केला आहे. परिणामी जेष्ठ नागरिकांच्या औषधोपचार व उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सर्व राष्ट्रीयकृत बँकानी सेवा निवृत्त तसेच ज्येष्ठ नागरिकांना विशेष सहकार्य करने बंधनकारक आहे ते वयोवृध्द असल्याने त्यांना चालणे, फिरणे, रांगे उभे राहणे जरा कठीनच आहे. परंतु त्यांनाही महिन्यातून एकदा बँकेचे चकारा माराव्याच लागतात. कारण ही तसेच आहे. ते म्हणजे पेंशश्नची उचल करण्याकरिता सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांची पेंशन ही राष्ट्रीयकृत बँकेतच जमा होते. तिथुन त्यांना पैसेही मिळतात. परंतू त्याच बरोबर त्यांना त्रासही तितकाच दिल्या जातो. आधीच घरच्या समस्यांचा निपटारा करत करत त्यांच कंबरडे मोडले. त्यात बँकवाल्यांनी अधिकची भर घातली. व जानेवारी २०१७ पासून जीवन प्रमाणपत्र दिल्यावरही पेंशन बँक खात्यात जमा केली नाही. याबाबद विचारणा केल्यास सिस्टम प्रॉब्लेम एकमेव कारण सांगितले जाते किंवा मग सेंट्रलाईज पेंशन प्रोसेसिंग सेंटर मुंबईकडे विचारा असे सांगितल्या जाते. इनकम टॅक्स मध्ये येत नसतांना बँकेमार्फत अव्वाच्या सव्वा टीडीएस कापले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांकरिता सरकारने तीन लाख रुपयाची सुट ईनकम टॅक्समध्ये दिली आहे. जर पेंशनच्या स्वरुपात ३ लाख १५ हजार रुपये मिळत असतील तर १५ हजार रुपयावर टॅक्स लावायला पाहिजे. मात्र बँक तसे न करता ६५ हजार रुपये टि.डी.एस. कपात करते. हे अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, स्टेट बँक आदी राष्ट्रीयकृत बँकेचा सेवानिवृत्त लोकांच्या खात्यात पीपीओच्या आधारावर पेंशन फिक्शेसन न करता त्यांना पाहिजे ती पेंशन दिल्या जात नाही. त्याचबरोबर पेंशन धारकांना न विचारणा त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे कपात करणे, केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सातवा वेतन आयोग चे फिक्शेसन करुन पेशंनही दिल्या जात नाही. त्यामुळे पेंशनर्स वैतागले असून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडव्यावात व तीन महिन्यापासून रखडलेली पेंशन त्वरीत पाठवून त्यांच्या औषधोपचार व उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवून सन्मानाने जगू देण्याची विनंतीही केंद्र शासनाला पाठविलेल्या निवेदनात पेन्शनर्सनी केली आहे.