शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

-तर पोटनिवडणुकीवर होणार परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:35 IST

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजपने राज्यात सत्ता मिळविली. आता मात्र या मुद्याकडे दुर्लक्ष करून विदर्भवासीयांची दिशाभूल करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआशिष देशमुख यांचा इशारा : विदर्भ आत्मबळ यात्रा भंडाऱ्यांतून रवाना

आॅनलाईन लोकमतभंडारा : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजपने राज्यात सत्ता मिळविली. आता मात्र या मुद्याकडे दुर्लक्ष करून विदर्भवासीयांची दिशाभूल करण्यात येत आहे. याचे परिणाम पुढे होणाºया भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक व त्यानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत दिसून येतील. असा ईशाराच भाजपचे आमदार डॉ.आशिष देखमुख यांनी दिला.विदर्भ आत्मबळ यात्रा शुक्रवारला भंडाऱ्यात आली असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दुर्वास धार्मिक, अ‍ॅड.पद्माकर टेंभुर्णीकर, संजय मते उपस्थित होते. यावेळी आ.देशमुख म्हणाले, भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. गोसेखुर्द व बावनथडीसारखे मोठे सिंचन प्रकल्प असूनसुद्धा येथे सिंचनाचा प्रश्न आहे. नहरांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. सिंचनासाठी अधिग्रहित जमिनीचा मोबदला शेतकºयांना मिळाला नाही. माजी मालगुजारी तलाव असले तरी दुरूस्ती व गाळामुळे सिंचन क्षमता कमी झाली आहे.भंडारा जिल्ह्यात धान व सोयाबीन प्रमुख पिके आहेत. दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. कर्जबाजारी शेतकºयांचा कुणी वाली नाही. एमआयडीसीमधील बरेचसे प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भाजपने लहान राज्यांच्या निर्मितीचे समर्थनच केले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ जनमत जाणून घेण्याच्या उद्देशाने विदर्भात अमरावती, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ येथे सार्वजनिक मतदान घेण्यात आले. ९५ टक्के जनतेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ मतदान केले होते. सर्वांगिण विकासासाठी विदर्भातील जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘सत्तेत आल्यास वेगळे विदर्भ राज्य निर्माण करू’ असे असे जाहिरनाम्यात म्हटले होते. त्यामुळे विदर्भातील ४४ जागा भाजपने जिंकून सत्तेवर आली. परंतु आता विसर पडला आहे.