शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मध विक्री करणारे परप्रांतीय उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्य व गरीबांना अधिक बसला आहे. लोकांना गोड मध विक्री करून उदरनिर्वाह करणारे सुमारे ३५ जणांचे बिºहाड देव्हाडी येथे रेल्वे ट्रॅकजवळ झोपड्यात वास्तव्याला आहे. यात आठ महियांच्या चिमुकले ते ५ वर्षापर्यंत लहान मुलांचा समावेश आहे. मागील सहा महिन्यापुर्वी ते देव्हाडी येथे आले होते. मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅकशेजारीच त्यांनी प्लॉस्टिक युक्त कापडाच्या सहा झोपड्या तयार केल्या.

ठळक मुद्देझोपड्यात वास्तव्य : जीवनावश्यक वस्तूंचे वितरण गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत सहा महिन्यापासून देव्हाडी परिसरात मध विक्री करणाऱ्यांचे बिऱ्हाड थाटले आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांचेवर उपासमारीचे संकट आहे. मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅकजवळ त्यांनी सहा कापडी झोपड्या तयार केल्या. त्यात त्यांचे वास्तव्य आहे. दुपारी जवळील झाडाच्या सावलीत दिवस घालवितात. रात्री कापडी झोपडीत घालवितात. रेल्वे वाहतूक सुरू नसल्याने ते मुळ बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात परतू शकले नाही.कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्य व गरीबांना अधिक बसला आहे. लोकांना गोड मध विक्री करून उदरनिर्वाह करणारे सुमारे ३५ जणांचे बिºहाड देव्हाडी येथे रेल्वे ट्रॅकजवळ झोपड्यात वास्तव्याला आहे. यात आठ महियांच्या चिमुकले ते ५ वर्षापर्यंत लहान मुलांचा समावेश आहे. मागील सहा महिन्यापुर्वी ते देव्हाडी येथे आले होते. मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅकशेजारीच त्यांनी प्लॉस्टिक युक्त कापडाच्या सहा झोपड्या तयार केल्या. शेतशिवारात फिरून ते मध गोळा करतात. नंतर ते मध गावात व शहरात विक्री करतात. मध गोळा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पुरूषांना महिला या कामात मदत करतात. अचानक आलेल्या कोरोना संकटात सर्व व्यवहार बंद होईल याची त्यांना माहिती नव्हती, अशी माहिती त्यांनी सांगितली. या कुटुंबांकडे तालुका प्रशासनाने लक्ष देऊन त्यांना धान्य पुरवठा करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.लहान मुले-महिलांचा समावेश३५ जणांचा त्यात समावेश असून चार कुटुंबांचा त्यात समावेश आहे. यात ८ महिन्याच्या बाळाचा ते ५ वर्षीय मुली-मुलांचा समावेश आहे. रणरणत्या उन्हाचा त्रास होतो म्हणून सकाळी १० ते दुपारी ४पर्यंंत सर्व कुटुंबाचे जवळच्या झाडाखाली ते आसरा घेतात.गावाला परत जाणारचारही कुटुंब बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. गरीबामुळे त्यांना स्थलांतरीत जीवन जगावे लागत आहे. महिन्यापुर्वी देव्हाडी येथे ते आले. लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा आपल्या गावाकडे जाणार असल्याचे येथील राजेश महतो यांनी लोकमतला सांगितले.अन्नधान्याचा पुरवठालॉकडाऊनमध्ये तुमसर तहसील कार्यालयाकडून ६० किलोग्रॅम अन्नधान्य या कुटुंबाला सहा ते सात दिवसापुर्वी देण्यात आला. सध्या त्यांचेजवळील अन्नधान्य संपले आहे. पुन्हा त्यांना अन्नधान्यांची पुरवठा करून तात्पुरती निवासी व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्याची गरज आहे.मध विक्री करणाऱ्याकुटुंबांना सहा दिवसापुर्वी अन्नधान्यांचा पुरवठा करण्यात आला होता. पुन्हा त्यांना तात्काळ धान्याचा पुरवठा क रण्यात येईल. अन्य अडचणी सुद्धा दूर करू.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसरलॉकडाऊनमुळे मध गोळा करणाऱ्या चार कुटुंबासमोर संकट उभे आहे. येथील चिमुकल्यांना सुरक्षित जागी हलविणे गरजेचे आहे. अवकाळी पावसात त्यांना ओलेचिंब व्हावे लागते. उन्हाचा तडाखा बसत आहे.-देवसिंग सव्वालाखे,जिल्हा परिषद माजी सदस्य देव्हाडी

टॅग्स :Socialसामाजिक