शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

रामपूर पुनर्वसन विकासापासून कोसो दूर

By admin | Updated: March 23, 2015 00:50 IST

बावनथडी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या तुमसर तालुक्यातील कमकासूर गावाचे पुनर्वसन रामपूर (हमेशा) येथे करण्यात आले. पण रामपूर (हमेशा)चे पुनर्वसन विकासापासून कोसो दूर आहे.

विलास बन्सोड  उसर्राबावनथडी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या तुमसर तालुक्यातील कमकासूर गावाचे पुनर्वसन रामपूर (हमेशा) येथे करण्यात आले. पण रामपूर (हमेशा)चे पुनर्वसन विकासापासून कोसो दूर आहे.आपली जन्मभूमी कुणालाही सोडावयाचे वाटत नाही. तरीही बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात असलेल्या कमकासूरचे पुनर्वसन शासन निर्णयानुसार तुमसर तालुक्यातील रामपूर (हमेशा) येथे करण्यात आले. गावकऱ्यांसाठी शासनाने जरी पर्यायी व्यवस्था करून दिली खरे पण आजही पायाभूत सुविधापासून वंचितच असून त्यांच्या विकासाला ग्रहण लागले असल्याचे चित्र दिसत आहे. गावात २०३ कुटुंब वास्तव्यास आहेत. गावात विद्युत सेवा आहे. पण कधी चालू तर कधी बंदच असते. बीपीएल योजनेअंतर्गत विद्युत सोय झाली नाही. गावातील रस्त्याचे बांधकाम कच्चे आहे. अठरा नागरी सुविधा अंतर्गत रस्ते पक्के असतात. पण तसे काही दिसत नाही. गावात पाणीपुरवठा योजना आहे. पण शुध्द पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील शाळेला आवारभिंत नाही. सदर भाग हा जंगलाने व्यापलेला असून कधीही हिंस्त्र प्राणी हल्ला करू शकतात. त्यामुळे निदान शाळेला आवारभिंतीची गरज आहे. गावात अंगणवाडीची इमारत नसल्याने कमालीची गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुर्गम भागात वसलेले हे गाव असून येथील नागरिक आरोग्य सेवा पासून वंचित आहेत. दूरवर असलेल्या लेंडेझरी आरोग्य केंद्रावरून आरोग्य तपासणी होते. आरोग्य सेवेसाठी साधने उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करून जावे लागते. स्थानांतरीत लोकांना अद्यापही मोबदला मिळाला नाही. शासनाने एक लक्ष रुपये देण्याची घोषणा केली. ती घोषणा हवेतच विरली. अनेक सुख सुविधेपासून वंचित असलेल्या या गावात शासनातर्फे आजही कासवगतीने काम सुरु आहे. पण पायाभूत सुविधेपासून वंचित असून विकासकामाला ग्रहण लागले आहे.