शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रॅक पॉर्इंटअभावी माल वाहतुकीत अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:27 IST

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव धूळ खात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकºयांसह व्यापाºयांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.भंडारा शहर राष्ट्रीय महामहामार्ग आणि मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्टेशन आहे. भंडारा शहरापासून १० कि़मी. अंतरावर वरठी रोड येथे प्रवासी रेल्वे स्थानक आहेत. तसेच काही वर्षांपुर्वी शहरात सुद्धा रेल्वे येत होती. आयुध निर्माणीसाठी ही रेल्वे भंडारा शहरातून जात होती. परंतु आता ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. भंडारा शहर ते भंडारा रोड अशी शटल रेल्वे सुरू करण्याचीही मागणी अनेक वर्षांपासून आहे. या मागणीकडेही दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे भंडारा येथे रॅक पॉर्इंट सुरू करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून आहे. भंडारा शहरात रेल्वेची ६५ एकर जागा आहे. या रॅक पॉर्इंटसाठी रेल्वेच्या वतीने दोन-तीनदा पाहणी करण्यात आली. परंतु अद्यापर्यंत रॅक पॉर्इंटला मंजुरी दिली नाही.याठिकाणी रॅक पॉर्इंट मंजुर झाल्यास शहरी व ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच शेतकरी आणि व्यापाºयांना माल वाहतुक सोईची होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांना प्रेमचंद डोरले, संतोष राजगीरे, सुनिल लेंडे व शेकडो नागरिकांनी निवेदन दिले आहे. आता याप्रकरणी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वरठी येथे सुपरफास्टला थांबा द्याभंडारा या जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या वरठीरोड रेल्वे स्टेशनवर सुपरफास्ट गाड्यांना थांबा नाही तब्बत २२ सुफरफास्ट गाड्या थांबत नाही. याठिकाणी ज्ञानेश्वरी, हावडा-हापा, हावडा-पोरबंदर, बिलासपूर-पुणे, एलटीटी-भुवनेश्वर, पुरी-शिर्डी, पुरी-अजमेर आदी सुपरफास्ट रेल्वेंना थांबा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच वरठी रेल्वेस्टेशनचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी निवेदनात केली आहे.