शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 00:28 IST

जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समिती अध्यक्ष व सदस्य निवडीची प्रक्रिया अद्यापपर्यंत झालेली नसून स्वातंत्र्य संग्राम...

प्रशासनाचे दुर्लक्ष : सैनिकाची हेळसांडभंडारा : जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समिती अध्यक्ष व सदस्य निवडीची प्रक्रिया अद्यापपर्यंत झालेली नसून स्वातंत्र्य संग्राम सैनिक या विषयाला घेऊन प्रशासनालाया गौरव समिती अध्यक्ष व सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करून सुद्धा अजूनही समितीचे अध्यक्ष निवडले गेलेले नाही. यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना खासगी प्रश्न सोडविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीची निवड करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये तसेच पालकमंत्री यांच्या आदेशान्वये होत असते. त्यामुळे जिल्हा समिती गठीत होण्यासाठी विलंब होत असल्याचा निर्वाळा स्वातंत्र्य सैनिक यांना दिसून येत आहे. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे जीवन वयोमानानुसार कठीण झाले असते. कुटुंबाचे अनेक प्रश्न व समस्या सोडविण्यास समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचे काम सोपे होत असते. समितीला अजूनपर्यंत अध्यक्षाची निवड झाली नसल्यामुळे कौटुंबिक प्रश्न सोडविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांची पायपीट होत आहे. जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी सभेचे आयोजन करून स्वातंत्र्य सैनिक गौरव समिती बोलावून समितीचे सदस्य निवडीचे काम पूर्ण करून सदस्यांच्या माध्यमातून समितीचे अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निवेदन गौरव समितीचे माजी अध्यक्ष शत्रूघ्न नागलवाडे यांनी दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)