शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

परीक्षा काळात नियमित बस सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:47 IST

गुरुवारपासून होणाऱ्या इयत्ता १२ वीचा पेपर सुरू होत असल्यामुळे नियमित बससेवा सुरू ठेवण्याची मागणी एनएसयूआयने आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गुरुवारपासून होणाऱ्या इयत्ता १२ वीचा पेपर सुरू होत असल्यामुळे नियमित बससेवा सुरू ठेवण्याची मागणी एनएसयूआयने आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.इयत्ता १२ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू होत असल्यामुळे तुमसर आगरातून ग्रामीण भागात ये-जा करणाºया बस गाड्यात कसल्याही प्रकारची हयगय व निष्काळजी न करता सदर सर्व विद्यार्थी नियमित परीक्षेत बसले पाहिजे, पेपर सुटल्यानंतर त्यांना व्यवस्थित सर्व आपल्या नियमाने बसेसच्या वाहतुकीत हयगय होऊ नये, अशी मागणी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आहे. शिष्टमंडळात प्रदेश सचिव शुभम गभने, जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, जिल्हा महासचिव शुभम, साठवणे, जिल्हा सचिव आकाश बोन्द्रे, महेश ढेंगे, राजेश सिंदपुरे, कुणाल सिगनजुडे, अनिल भांडके, कार्तिक चिधालोरे, राहुल बडवाईक आदी उपस्थित होते.