शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

परीक्षा काळात नियमित बस सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:47 IST

गुरुवारपासून होणाऱ्या इयत्ता १२ वीचा पेपर सुरू होत असल्यामुळे नियमित बससेवा सुरू ठेवण्याची मागणी एनएसयूआयने आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गुरुवारपासून होणाऱ्या इयत्ता १२ वीचा पेपर सुरू होत असल्यामुळे नियमित बससेवा सुरू ठेवण्याची मागणी एनएसयूआयने आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.इयत्ता १२ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू होत असल्यामुळे तुमसर आगरातून ग्रामीण भागात ये-जा करणाºया बस गाड्यात कसल्याही प्रकारची हयगय व निष्काळजी न करता सदर सर्व विद्यार्थी नियमित परीक्षेत बसले पाहिजे, पेपर सुटल्यानंतर त्यांना व्यवस्थित सर्व आपल्या नियमाने बसेसच्या वाहतुकीत हयगय होऊ नये, अशी मागणी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आहे. शिष्टमंडळात प्रदेश सचिव शुभम गभने, जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, जिल्हा महासचिव शुभम, साठवणे, जिल्हा सचिव आकाश बोन्द्रे, महेश ढेंगे, राजेश सिंदपुरे, कुणाल सिगनजुडे, अनिल भांडके, कार्तिक चिधालोरे, राहुल बडवाईक आदी उपस्थित होते.